शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बाहेरून येणारे दूध घटले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:53 IST

दूधाला वाढीव पाच रूपयांचा दर द्यावा या मागणीवरून स्वाभिमानी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाचा फटका जालन्याला बसला आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या दूध पिशवीच्या दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दूधाला वाढीव पाच रूपयांचा दर द्यावा या मागणीवरून स्वाभिमानी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाचा फटका जालन्याला बसला आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या दूध पिशवीच्या दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.पश्चिम महाराष्ट्रातून येणाºया दूधाच्या गाड्या न आल्याने दूधाच्या पिशव्यांची थोडीबहुत टंचाई दिसून आली. जिल्ह्यात विविध नामवंत ब्रँडचे पॅकबंद दूध मोठ्या प्रमाणावर येते. जवळपास दहा हजार लिटर दूध बाहेरच्या जिल्ह्यांतून जालन्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या दूध पुरवठ्यावर ५० टक्के परिणाम झाल्याचे दूध विक्रेत्यांनी सांगितले. माऊली ब्रँडच्या दुधाच्या दोन गाड्या न आल्याने याची किरकोळ टंचाई जाणवल्याचे सांगण्यात आले. जालन्यातील दूध शीतकरण केंद्रावर मात्र, दूध बंद आंदोलनाचा फारसा परिणाम जाणवला नाही.नेहमीप्रमाणे जाफराबाद तालुक्यातील माहोरा तसेच विदर्भातील देऊळगावराजा येथून या दूध शीतकरण केंद्रात दूध येते.या दोन ठिकाणांसह जालन्यातील जवळपास दहा हजार लिटर दूध येथे संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाते. जालन्यातील दूध शीतकरण केंद्रात दररोज २४ हजार ७०० लिटर दुधाचे संकलन होत असल्याची माहिती जिल्हा दुग्ध विकास अधिकारी एस. एन. अदमाने यांनी दिली.दूध संकलन केंद्रावर कुठला गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचेही अदमाने यांनी सांगितले.पोलीस बंदोबस्तजालना येथील जुन्या एमआयडीसीमध्ये दूध शीतकरण केंद्र आहे. या दूध शीतकरण केंद्रावर दूध संकलनास अडथळा येऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच बाहेरील जिल्ह्यातून येणा-या दुधासाठी जर संबंधित दूध उत्पादकांनी पोलीस संरक्षण मागितल्यास ते देखील तातडीने पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाagitationआंदोलन