शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

शहराच्या विकासात मारवाडी समाजाचे मोठे योगदान : खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:19 IST

मारवाडी युवामंचच्या वतीने नुकताच मारवाडी समाजातील प्रतिष्ठांना समाजभुषण, जालनारत्न आदी पुरस्काराने गौरविले. या सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना खोतकर यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून विशेष सत्कार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर हे उद्योग आणि व्यापाऱ्यांचे मोठे केंद्र राहिले आहे. या समाजाने दाखविलेल्या दातृत्वामुळे जालना शहराचा विकास झाला असून, विविध उद्योगाच्या माध्यमातून देश आणि जगाच्या नकाशावर पोहोचले असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.मारवाडी युवामंचच्या वतीने नुकताच मारवाडी समाजातील प्रतिष्ठांना समाजभुषण, जालनारत्न आदी पुरस्काराने गौरविले. या सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना खोतकर यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून विशेष सत्कार केला. यामध्ये जालना भूषण घनश्याम गोयल, समाजरत्न पुरस्कारप्राप्त बंकट खंडेलवाल, अर्जुन गेही, शैलेश देविदान, अर्चना तोतला, नंदलाल राठी, डॉ. मंगल शुक्ला, श्रीकिशन डागा, पंकज खिवसरा, सिद्धांत तवरावाला, आचार्य व्यास, रमेशचंद सोनी, धरमचंद रूणवाल, दामोदर बजाज, प्रा. जवाहर काबरा, जय भगवान जिंदल, विष्णूकांता भक्कड, डॉ. अनुप कासलीवाल, सुनील अग्रवाल, सुनील राठी, श्याम लखोटिया, नितीन तोतला यांचा यावेळी उपस्थिती होती.यावेळी उद्योगपती किशोर अग्रवाल, संजय खोतकर, वीरेंद्र धोका, अभिमन्यू खोतकर, ब्रिजमोहन लड्डा, सुभाष देविदान, सुदेश करवा, रमेश अग्रवाल, उमेश पांचारिया, महेश भक्कड, पवन जोशी, चेतन बोथरा, महावीर जागीड आणि दिनेश बरलोटा, मनिष तवरावाला उपस्थित होते.

टॅग्स :communityसमाजSocialसामाजिकArjun Khotkarअर्जुन खोतकर