शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरलाच हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:39 IST

मराठी विद्यापीठ मुंबईला स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तो रद्द करून रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी महंत प्रज्ञासागरबाबा महानुभाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठी भाषेच्या या वैभवशाली अस्मितेचा व स्वाभिमानाचा पाया सर्वप्रथम श्री चक्रधर स्वामींनी व त्यांच्या महानुभाव पंथाने रचला आहे. याला इतिहास साक्ष आहे. या मराठी वाड.मयाचे उगमस्थान अर्थातच लीळाचरित्राचे लेखनस्थळ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे आहे. त्यामुळे मराठी विद्यापीठ येथे होणे गरजेचे आहे. परंतु मुख्यमंत्री हे विद्यापीठ मुंबईला स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तो रद्द करून रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी महंत प्रज्ञासागरबाबा महानुभाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.महंत प्रज्ञासागरबाबा महानुभाव म्हणाले की, वडोदरा येथे नुकत्याच झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांना मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेच स्थापन करण्याची मागणी आम्ही केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही मागणी रास्त असल्याचेही सांगून राज्य सरकार याचा सकारात्मक विचार करेल, असा शब्द आपल्या भाषणातून दिला होता. परंतु आता हे विद्यापीठ मुंबईत स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. श्रीनागदेवाचार्य, श्रीम्हार्इंभट्ट, आद्य कवयित्री महदंबा आदी महानुभावांनी मराठी भाषेत विविध विषयांवर ६५०० ग्रंथ लिहिल्याची इतिहासात नोंद आहे. मराठी भाषेच्या या वैभवशाली अस्मितेचा व स्वाभिमानाचा पाया सर्वप्रथम श्रीचक्रधर स्वामींनी व त्यांच्या महानुभाव पंथाने रचला आहे. ज्याप्रमाणे हिंदी भाषेचे विद्यापीठ महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धा येथे स्थापन करुन हिंदी भाषेचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे रिद्धपूर येथे श्रीचक्रधर स्वामी मराठी विद्यापीठ स्थापन करुन राज्य शासनाने मराठी भाषेचा गौरव करावा, अशी मागणी महंत प्रज्ञासागरबाबा यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेस उद्धवराज प्रज्ञासागर महानुभाव, अर्लकमुनी प्रज्ञासागर महानुभाव आदी उपस्थित होते.