शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मराठा आरक्षण ही भीक नव्हे प्रतिनिधीत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:52 IST

आरक्षण मागणे म्हणजे भीक मागणे हे समजणे चुकीचे त्या जातीचे प्रतिनिधित्व नोकरी, व्यवसायात असण्यासाठी वंचित समाजाला आरक्षण मिळलेच पाहिजे असे प्रतिपादन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी सायंकाळी येथील मराठा फाऊंडेशनच्या दुष्काळ आणि आरक्षण परिषदेत बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आरक्षण मागणे म्हणजे भीक मागणे हे समजणे चुकीचे त्या जातीचे प्रतिनिधित्व नोकरी, व्यवसायात असण्यासाठी वंचित समाजाला आरक्षण मिळलेच पाहिजे असे प्रतिपादन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी सायंकाळी येथील मराठा फाऊंडेशनच्या दुष्काळ आणि आरक्षण परिषदेत बोलताना केले.हार्दिक पटेल यांनी केंद्र आणि राज्यातील युती सरकारवर तोफ डागली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना त्यावर ठोस असे उपाय न करता केवळ दुष्काळी जाहीर करून सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. दुष्काळात करावयाच्या उपायोजना केवळ कागदावरच असल्याचे पटेल म्हणाले. समाजातील लोकांनी चुकीच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिल्याने आता त्यांच्यावर नाराज होऊन चालणार नाही. भविष्यात याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पटेल यांनी जगण्यासाठी मोबाईलची गरज नाही, परंतु पोटाला पुरसे अन्न आवश्यक आहे. मात्र सध्या सरकार याकडे लक्ष देण्याएैवजी अंबानी-अदानी या उद्योगपतींचे भले कसे होईल अशाच योजना राबवित असल्याचाआरोपही केला.केंद्र सरकार शेतकºयांच्या आत्महत्येची खरी आकडेवारी समोर येऊ देत नाही. गुजरातमध्ये एक हजार ३०० शेतकºयांनी आत्महत्या केल्या असून, महाराष्ट्रात पाच हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र सरकार हे क्रिकेटच्या मॅच सारखे हा आकडेवारीचा खेळ करून आमच्या काळात एवढ्या कमी आत्महत्या झाल्या हे भासवित आहे. हे सरकारचे धोरण चुकीचे असल्याचेही यावेळी ते म्हणाले. सरकारला जाब विचारण्याची ताकद ठेवली पाहिजे तरच आपले प्रश्न सुटतील असे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षणा संदर्भातील अहवाल सादर झाला असून, त्यावर सकारात्मक निर्णय होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक संयोजक अविनाश कव्हळे यांनी केले.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलMaratha Reservationमराठा आरक्षण