शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

अनेक नागरिक धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:45 IST

केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरातील ३३ टक्के जनता स्वस्त धान्यापासुन वंचित राहिली असल्याचे प्रतिपादन आरोप आॅल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस विश्वंभर बसू यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रत्येक नागरिकास स्वस्त धान्य मिळणे हा संविधानाने दिलेला मुलभूत अधिकार आहे, मात्र केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरातील ३३ टक्के जनता स्वस्त धान्यापासुन वंचित राहिली असल्याचे प्रतिपादन आरोप आॅल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस विश्वंभर बसू यांनी केले.जालना शहरात आले असता जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडचणी जाणून घेत बसू यांनी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डी. एन.पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयकुमार पंडित, राज्य कार्यकारिणी सदस्य क्रांती खंबाईतकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव पंडित यांची उपस्थिती होती.विश्वभंर बसू म्हणाले की,थेट लाभ हस्तांतरण योजनेसाठी केंद्रातील मोदी सरकार राज्य सरकारवर दबाव टाकत आहे. पुद्दुचेरी व चंदीगड राज्यांत शंभर टक्के रेशनिंग व्यवसाय बंद पडली आहे. तर डि. बी. टी. मुळे एका राज्यात ३६ हजार कोटींचा धान्य घोटाळा उघडकीस आला असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार पंडित यांनी केले. संकेत पाटील यांनी आभार मानले.यावेळी गणेश गुल्लापेल्ली, बाबासाहेब हिवराळे, संभाजी कळकटे, गोवर्धन धबडकर, नामदेव तनपुरे, दादाराव हिवाळे, वैजिनाथ दबके, शितोळे यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागSocialसामाजिक