शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

जालना जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ३९ हजार रुग्णांवर झाले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:38 IST

गोरगरीब रुग्णांसाठी ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ ही जीवनदायी ठरली आहे.

ठळक मुद्देगेल्या साडेचार वर्षात या योजनेंतर्गत ३९ हजार ५५३ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहे.

जालना : गोरगरीब रुग्णांसाठी ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ ही जीवनदायी ठरली आहे. गेल्या साडेचार वर्षात या योजनेंतर्गत ३९ हजार ५५३ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहे. त्यापोटी शासनाने ९५ कोटी ७६ लाख ७२ हजार १८३  रुपयांचा खर्च केला आहेत.

दारिद्रयेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबास आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाच्यावतीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु करण्यात आली  होती. दरम्यान, या योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असे करण्यात आले. या योजनेतंर्गत ९७१ आजारांवर उपचार करण्यात येतात. यातील १३२ आजारांवर शासकिय रुग्णालयातच उपचार केले जाऊ शकते. 

या योजनेमुळे गोरगरीब दारिद्रयेरेषेखालील व अर्थिक मागासलेल्या  कुटुंबातील रुग्णांना दीड लाखांपर्यत मोफत उपचार करण्यात येतात. तसेच मूत्रपिंडावरील आजारावर अडीच लाखापर्यंत आरोग्य सेवा दिली जाते. या योजनेत जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह पाच रुग्णालय येतात. या योजनेमुळे अनेक रूग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, हृदयरोगासह अन्य गंभीर आजारासाठी ही योजना गोरगरिबांसाठी संजीवनी ठरत आहे.अन्य जिल्ह्यांतही घेतले उपचार

जिल्ह्यातील ३९ हजार ५५३ रुणांपैकी १५ हजार ३७२ रुग्णांनी योजने अतंर्गत परजिल्ह्यात उपचार घेतले. यातील २४ हजार १८१ रुग्णांनी जिल्हयात उपचार घेतले. या योजनेमुळे अनेक गोर गरिबांचा फायदा झाला आहे. या योजनेसाठी रूग्णालयातच स्वतंत्र माहितीकक्षही स्थापन करण्यात आला आहे.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicinesऔषधंState Governmentराज्य सरकार