शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

जालना जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ३९ हजार रुग्णांवर झाले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:38 IST

गोरगरीब रुग्णांसाठी ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ ही जीवनदायी ठरली आहे.

ठळक मुद्देगेल्या साडेचार वर्षात या योजनेंतर्गत ३९ हजार ५५३ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहे.

जालना : गोरगरीब रुग्णांसाठी ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ ही जीवनदायी ठरली आहे. गेल्या साडेचार वर्षात या योजनेंतर्गत ३९ हजार ५५३ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहे. त्यापोटी शासनाने ९५ कोटी ७६ लाख ७२ हजार १८३  रुपयांचा खर्च केला आहेत.

दारिद्रयेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबास आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाच्यावतीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु करण्यात आली  होती. दरम्यान, या योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असे करण्यात आले. या योजनेतंर्गत ९७१ आजारांवर उपचार करण्यात येतात. यातील १३२ आजारांवर शासकिय रुग्णालयातच उपचार केले जाऊ शकते. 

या योजनेमुळे गोरगरीब दारिद्रयेरेषेखालील व अर्थिक मागासलेल्या  कुटुंबातील रुग्णांना दीड लाखांपर्यत मोफत उपचार करण्यात येतात. तसेच मूत्रपिंडावरील आजारावर अडीच लाखापर्यंत आरोग्य सेवा दिली जाते. या योजनेत जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह पाच रुग्णालय येतात. या योजनेमुळे अनेक रूग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, हृदयरोगासह अन्य गंभीर आजारासाठी ही योजना गोरगरिबांसाठी संजीवनी ठरत आहे.अन्य जिल्ह्यांतही घेतले उपचार

जिल्ह्यातील ३९ हजार ५५३ रुणांपैकी १५ हजार ३७२ रुग्णांनी योजने अतंर्गत परजिल्ह्यात उपचार घेतले. यातील २४ हजार १८१ रुग्णांनी जिल्हयात उपचार घेतले. या योजनेमुळे अनेक गोर गरिबांचा फायदा झाला आहे. या योजनेसाठी रूग्णालयातच स्वतंत्र माहितीकक्षही स्थापन करण्यात आला आहे.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicinesऔषधंState Governmentराज्य सरकार