शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

महात्मा गांधींनीही स्वीकारले बाबासाहेबांचे विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:57 IST

कायम विरोधाची भूमिका घेणाऱ्या गांधींमध्येही आंबेडकरांच्या विद्रोही भूमिकेने परिवर्तन आणले, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील डॉ. संभाजी बिरांजे यांनी येथे बोलतांना केले.

जालना : जमेल त्या मार्गाने महात्मा गांधींनीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. कधी- कधी समोरासमोर केलेल्या विरोधालाही बाबासाहेब भीक घालत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर महात्मा गांधींनी गनिमी काव्या सारखा देखील विरोध केला.येरवडा कारागृहातील उपोषणानंतर मात्र, महात्मा गांधींमध्ये प्रचंड परिवर्तन झाले. प्रत्येक ठिकाणी गांधींना आंबेडकरांशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते की सुचत नव्हते. त्याचे कारण असे की, बाबासाहेबांमधील शक्तीची परिपूर्ण कल्पना गांधींना आली होती. म्हणूनच कायम विरोधाची भूमिका घेणाऱ्या गांधींमध्येही आंबेडकरांच्या विद्रोही भूमिकेने परिवर्तन आणले, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील डॉ. संभाजी बिरांजे यांनी येथे बोलतांना केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील भारतीय समाज व्यवस्थेला विद्रोहाचे तत्त्वज्ञान देणारे डॉ. आंबेडकर या विषयावर चौथे गुंफताना डॉ. बिरांजे बोलत होते. यावेळी विचारपीठावर अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, प्राचार्य राजकुमार म्हस्के, महेंद्र रत्नपारखे, व्याख्यान मालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती.पुढे बोलतांना डॉ. बिरांजे म्हणाले की, आंबेडकर आणि गांधी यांच्यात झालेला टकराव एक ऐतिहासिक होता. १९३० ते ३२ च्या गोलमेज परिषदेच्या सुरुवातीला त्याचा प्रारंभ झाला. यातूनच गांधी आणि आंबेडकरांमध्ये वैचारिक वाद झाला. यावर आंबेडकरांनी दोन पावले मागे घेतले. दलितांसाठी राखीव जागा घेऊन औपचारिकता साध्य केली. आंबेडकरांनी वेगळ्या मतदार संघाची मागणी केली पण निरर्थकपणे. पुणे करार वैशिष्ट्यपूर्ण ठरला आणि गांधीजींनी आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांना अस्पृश्यांतील सर्वात शक्तिशाली शत्रूंपैकी एक म्हणून पाहिले. आंबेडकरांनी केलेल्या तडजोडीनंतर गांधीजींनी हरिजन सेवक संघ बोलायला सुरुवात केली. येथे पुन्हा महत्त्वपूर्ण फरक उद्भवला. आंबेडकरांनी व्यापक नागरी हक्क संघटनांसाठी युक्तिवाद केला जो दलित लोकांच्या नागरी हक्क मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरल्याचे बिरांजे यांनी सांगितले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीMahatma Gandhiमहात्मा गांधीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर