शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

'जालन्यातून लोकसभा लढवा'; शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा खोतकरांच्या निवास्थानासमोर ठिय्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 15:29 IST

गेल्या वर्षभरापासून अर्जन खोतकर आणि खा. रावसाहेब दानवे यांच्यामध्ये याना- त्या कारणावरून वाद होत आहेत.

जालना : शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरत मंगळवारी दुपारी शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी खोतकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

गेल्या वर्षभरापासून अर्जन खोतकर आणि खा. रावसाहेब दानवे यांच्यामध्ये याना- त्या कारणावरून वाद होत आहेत. तसेच खोतकर यांनी सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहिर केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोतकर आणि दानवे यांच्यामध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी १० दिवसांपूर्वी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना मध्यस्ती करण्यासाठी खोतकरांच्या निवासस्थानी पाठविले होते. त्यानंतर खोतकर - दानवेंमध्ये मनोमिलन झाले की, काय अशी चर्चा सुरू होती. 

परंतु, जालन्यातील लोखंडी पुलाच्या उद्घाटनाप्रसंगी पुन्हा खोतकर यांनी लोकसभेच्या रिंगणात असल्याचे जाहिर केल्याने खोतकर- दानवेंमधिल वाद पुन्हा समोर आला आहे.यामुळेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे खोतकरांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवेElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक