शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वंचित आघाडीची मते जालन्यात निर्णायक ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 15:48 IST

वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव फारसा नाही; परंतु त्यांची मते निर्णायक ठरतातील

- संजय देशमुख

जालना : जालना लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव फारसा नाही; परंतु त्यांची मते निर्णायक ठरतात. मागील लोकसभा निवडणुकीत डॉ. शरदचंद्र वानखेडे हे बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर लढले होते. त्यांना त्यावेळी तिसऱ्या क्रमांकांची मते मिळाली होती. 

जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास १२ टक्के मुस्लिमांची संख्या असून, जास्त करून या समाजाचे मतदान हे  काँग्रेसकडे वळलेले असते. जालना लोकसभा मतदारसंघात ओबीसींचा विचार केल्यास मराठा समाजानंतर सर्वात मोठा समाज म्हणून याकडे पाहिले जाते. हा समाज गेल्यावेळी पूर्णत: भाजपकडे वळला होता, परंतु यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे.

या सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा केली, परंतु त्यासाठी कुठलाच निधी न ठेवता, केवळ पाचवर्ष झुलवत ठेवल्याची नाराजी या समाजात दिसून येते. गेल्या विधानसभा निवडणुकीतही हा समाज भाजपच्याच बाजूने होता. वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. वानखेडे हे गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार होते.  त्यांना जेवढी मते मिळतील तेवढा तोटा हा काँग्रेसच्या उमेदवाराला होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी