शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

वंचित आघाडीची मते जालन्यात निर्णायक ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 15:48 IST

वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव फारसा नाही; परंतु त्यांची मते निर्णायक ठरतातील

- संजय देशमुख

जालना : जालना लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव फारसा नाही; परंतु त्यांची मते निर्णायक ठरतात. मागील लोकसभा निवडणुकीत डॉ. शरदचंद्र वानखेडे हे बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर लढले होते. त्यांना त्यावेळी तिसऱ्या क्रमांकांची मते मिळाली होती. 

जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास १२ टक्के मुस्लिमांची संख्या असून, जास्त करून या समाजाचे मतदान हे  काँग्रेसकडे वळलेले असते. जालना लोकसभा मतदारसंघात ओबीसींचा विचार केल्यास मराठा समाजानंतर सर्वात मोठा समाज म्हणून याकडे पाहिले जाते. हा समाज गेल्यावेळी पूर्णत: भाजपकडे वळला होता, परंतु यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे.

या सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा केली, परंतु त्यासाठी कुठलाच निधी न ठेवता, केवळ पाचवर्ष झुलवत ठेवल्याची नाराजी या समाजात दिसून येते. गेल्या विधानसभा निवडणुकीतही हा समाज भाजपच्याच बाजूने होता. वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. वानखेडे हे गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार होते.  त्यांना जेवढी मते मिळतील तेवढा तोटा हा काँग्रेसच्या उमेदवाराला होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी