शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

परतूरमध्ये भूमिहिनांनी काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:36 IST

गुरूवारी परतूर येथील उपविभागीय कार्यालयावर राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : भूमिहीन कुटुंबांना जमीन, रोजगार, शेतकऱ्यांप्रमाणे दरवर्षी १२ हजार रूपयांचे सन्मान मानधन वाटप करावे, आदी मागण्यांसाठी गुरूवारी परतूर येथील उपविभागीय कार्यालयावर राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.शासन उद्योगपतींचे कर्ज माफ करीत असून, गरिबांना उपाशी ठेवण्याचे काम करीत आहे. शेतकऱ्यांचीही तुटपुंजी कर्जमाफी करण्यात आली आहे. सरकारी कर्मचा-यांना मात्र वेतन आयोग लागू केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.भूमिहिन कुटुंबांना वार्षिक १२ हजार रुपये सन्मान धन वाटप करावे, प्रत्येक गावात रोजगार हमीची कामे सुरू करावीत, एनआरसी, सीएए, एनपीआर कायदा रद्द करावा, बेघर कुटुंबांना घरकुलांचे वाटप करावे, विधवा, परितक्ता महिलांना विनाअट ३ हजार रुपये पेन्शन लागू करावी, रोजगार हमीच्या कामावर ७५० रु रोजगार द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चाLabourकामगार