शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

भूविकास बॅँक कर्मचारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:32 IST

: एकेकाळी शेतक-यांसाठी वरदान ठरलेली भूविकास बँक एकमार्चपासून कर्मचारीमुक्त झाली आहे. कर्ज थकबाकीची न झालेली वसुली व शासनाने बँक अवसायनात काढण्याचा घेतलेला निर्णय याचा फटका अनेक कर्मचा-यांना बसला आहे.

फकिरा देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : एकेकाळी शेतक-यांसाठी वरदान ठरलेली भूविकास बँक एकमार्चपासून कर्मचारीमुक्त झाली आहे. कर्ज थकबाकीची न झालेली वसुली व शासनाने बँक अवसायनात काढण्याचा घेतलेला निर्णय याचा फटका अनेक कर्मचा-यांना बसला आहे.शेतकºयाना दीर्घकाळ परतफेड कर्ज वाटप करण्याचे काम भुविकास बँकेकडून करण्यात येत होते. मात्र कालांतराने सरकारचे धोरण व कर्जमाफीच्या घोषणा यामुळे जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक (भूविकास बँॅक ) गेल्या दहा वर्षांपासून तोट्यात होती. त्यामुळे शासनाने ही बँक अवसायनात काढली. त्यामुळे बँकने वाटलेले कर्ज फेडण्याकडे शेतक-यांनी पाठ फिरवली. जिल्ह्यातील दोन हजार ९८४ थकबाकीदारांकडे बँकेचे तब्बल ४२ कोटी ७३ लाख आठ हजार रूपयांचे कर्ज थकीत आहे. शासनाने २०१४ मध्ये तालुका स्तरावरील बँका बंद करून त्या जिल्हा बँकेशी संलग्न केल्या. कार्यालयांनी खर्च व कर्मचा-यांचा पगार होईल एवढी सुध्दा वसुली होत नसल्यामुळे बँक अडचणीत आल्याने अनेक वर्षांपासून कर्मचा-यांचा पगारसुध्दा मिळाला नाही. त्यामुळे बँकेच्या कर्मचा-यांनी टप्याटप्याने स्वेच्छानिवृत्तीचे धोरण स्वीकारले. २८ फेब्रुवारीला बँकेत कार्यरत ११ अधिकारी व कर्मचा-यांनी निवृत्ती घेतल्यामुळे ही बँक आता कर्मचारीमुक्त झाली आहे़ बँकेच्या थकित कर्जाची वसुली कशी करायची, हा प्रश्न जिल्हाउपनिबंधकांसमोर आहे़