शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

भूविकास बॅँक कर्मचारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:32 IST

: एकेकाळी शेतक-यांसाठी वरदान ठरलेली भूविकास बँक एकमार्चपासून कर्मचारीमुक्त झाली आहे. कर्ज थकबाकीची न झालेली वसुली व शासनाने बँक अवसायनात काढण्याचा घेतलेला निर्णय याचा फटका अनेक कर्मचा-यांना बसला आहे.

फकिरा देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : एकेकाळी शेतक-यांसाठी वरदान ठरलेली भूविकास बँक एकमार्चपासून कर्मचारीमुक्त झाली आहे. कर्ज थकबाकीची न झालेली वसुली व शासनाने बँक अवसायनात काढण्याचा घेतलेला निर्णय याचा फटका अनेक कर्मचा-यांना बसला आहे.शेतकºयाना दीर्घकाळ परतफेड कर्ज वाटप करण्याचे काम भुविकास बँकेकडून करण्यात येत होते. मात्र कालांतराने सरकारचे धोरण व कर्जमाफीच्या घोषणा यामुळे जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक (भूविकास बँॅक ) गेल्या दहा वर्षांपासून तोट्यात होती. त्यामुळे शासनाने ही बँक अवसायनात काढली. त्यामुळे बँकने वाटलेले कर्ज फेडण्याकडे शेतक-यांनी पाठ फिरवली. जिल्ह्यातील दोन हजार ९८४ थकबाकीदारांकडे बँकेचे तब्बल ४२ कोटी ७३ लाख आठ हजार रूपयांचे कर्ज थकीत आहे. शासनाने २०१४ मध्ये तालुका स्तरावरील बँका बंद करून त्या जिल्हा बँकेशी संलग्न केल्या. कार्यालयांनी खर्च व कर्मचा-यांचा पगार होईल एवढी सुध्दा वसुली होत नसल्यामुळे बँक अडचणीत आल्याने अनेक वर्षांपासून कर्मचा-यांचा पगारसुध्दा मिळाला नाही. त्यामुळे बँकेच्या कर्मचा-यांनी टप्याटप्याने स्वेच्छानिवृत्तीचे धोरण स्वीकारले. २८ फेब्रुवारीला बँकेत कार्यरत ११ अधिकारी व कर्मचा-यांनी निवृत्ती घेतल्यामुळे ही बँक आता कर्मचारीमुक्त झाली आहे़ बँकेच्या थकित कर्जाची वसुली कशी करायची, हा प्रश्न जिल्हाउपनिबंधकांसमोर आहे़