शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

जमीनीचे क्षेत्रच गायब, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:04 IST

धावडा येथील गट कं्रमाक ९८ मधिल काही एकर जमीन ही त तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी संबंधित शेतकºयांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चार वर्षानंतरही ही जमीन शेतकºयांच्या नावावर न झाल्याने अडचण निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देधावडा येथील शासन जमीनी : २२ शेतकऱ्यांना चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : धावडा येथील गट कं्रमाक ९८ मधिल काही एकर जमीन ही त तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी संबंधित शेतकºयांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चार वर्षानंतरही ही जमीन शेतकºयांच्या नावावर न झाल्याने अडचण निर्माण झाली आहे.ज्या शेतकºयांनी एकवर्षा पेक्षा जास्त गायराण जमीनीवर अतिक्रमण केल्याचे चौकशीत आढळून आले अशा २२ शेतकºयाना तात्कालीन सहाय्यक जिल्हाअधिकारी संजीवकुमार यांनी ९८ गट क्रमांकातून मारोती साबळे, १ हेक्टर २० आर, काशीनाथ निकाळजे २ हेक्टर, कचरू इंगळे, १ हेक्टर २० आर रामदास इंगळे १ हेक्टर २० आर, भीमराव साबळे १ हेक्ब्टर २० आर, सुगरनबाई खैरे १ हेक्टर ६० आर, जममुनाबाई वैरी १ हेक्टर २० आर, अलकाबाई पारव १ हेक्टर २० आर, भाऊलाल वैरी १ हेक्टर २० आर, शेख इब्राहीम १ हेक्टर २० आर, शेख कलाम १ हेक्टर २० आर, शेख रऊफ २ हेक्टर, शेख बिसमिल्ला २ हेक्टर शेरखॉ सरदारखॉ १ हेक्टर ६० आर, शेख मसुद शेख गफुर २ हेक्टर, युसूफखॉ अजगरखाू २ हेक्टर, कलाबाई बिरभाड १ हेक्टर २० आर, सय्यद शेकुर सय्यद गफुर १ हेक्टर ६० आर, उत्तम निकाळजे १ हेक्टर २० आर, नामदेव इंगळे १ हेक्टर २० आर अशी पती - पत्नीच्या नावे जमीन करण्यात येऊन त्या संबधी या शेतकºयाची सातबारा उताºयावर त्याची नावे घेण्यात आली होती. या शेतकºयानी सदरील शेतीवर बँकेकडून पिककर्ज सुध्दा घेतले, मात्र गेल्या चार वर्षा पासून पोटखराब असल्याच्या कारणा वरून शेतकºयाच्या सातबारावरील नावा समोरून जमीनचे क्षेत्रच गायब झाले आहे. त्यामुळे या शेतकºयांना या शेतीचा केवळ कसण्यासाठीच उपयोग होत असुन पीककर्ज घेता येत नाही. शासनाने यावर्षी पीककर्ज माफीमध्ये काही शेतकºयाची कर्जमाफी सुद्धा झाली आहे, तर काहींनी १ लाख ५० हजार माफीनंतर उर्वरित राहिलेली रक्कम सुध्दा बँकेत भरणा केली. मात्र, नव्याने कर्ज घेण्यास गेल्यावर सातबारा उताºयामध्ये या शेतकºयांची नावे आहेत. मात्र, नावासमोरील जमीनीचे क्षेत्रच गायब झाले आहे सुरूवातील आॅनलाईन सातबाºयामध्ये काही बिघाड झाली म्हणून काही दिवस या शेतकºयांनी तलठ्याकडे वचारणा केली. मात्र, त्यात तसे काही चुकीचे झाले नसल्याचे दिसून आल्याने शेतकºयांची अडचण कायम आहे .शेतकरी : जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावेभोकरदन तालुक्यातील धावडा येथील गट क्रमांक ९८ मधील काही शेत जमीन ही तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी संजीव कुमार यांनी संबंधित शेतकºयांच्या नावावर करून दिली होती. मात्र, त्यातील तांत्रिक दोष आजही १२ वर्षानंतर दूर झाले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी बिनवडे यांनीच आता लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Jalanaजालनाcollectorजिल्हाधिकारी