शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

जमीनीचे क्षेत्रच गायब, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:04 IST

धावडा येथील गट कं्रमाक ९८ मधिल काही एकर जमीन ही त तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी संबंधित शेतकºयांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चार वर्षानंतरही ही जमीन शेतकºयांच्या नावावर न झाल्याने अडचण निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देधावडा येथील शासन जमीनी : २२ शेतकऱ्यांना चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : धावडा येथील गट कं्रमाक ९८ मधिल काही एकर जमीन ही त तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी संबंधित शेतकºयांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चार वर्षानंतरही ही जमीन शेतकºयांच्या नावावर न झाल्याने अडचण निर्माण झाली आहे.ज्या शेतकºयांनी एकवर्षा पेक्षा जास्त गायराण जमीनीवर अतिक्रमण केल्याचे चौकशीत आढळून आले अशा २२ शेतकºयाना तात्कालीन सहाय्यक जिल्हाअधिकारी संजीवकुमार यांनी ९८ गट क्रमांकातून मारोती साबळे, १ हेक्टर २० आर, काशीनाथ निकाळजे २ हेक्टर, कचरू इंगळे, १ हेक्टर २० आर रामदास इंगळे १ हेक्टर २० आर, भीमराव साबळे १ हेक्ब्टर २० आर, सुगरनबाई खैरे १ हेक्टर ६० आर, जममुनाबाई वैरी १ हेक्टर २० आर, अलकाबाई पारव १ हेक्टर २० आर, भाऊलाल वैरी १ हेक्टर २० आर, शेख इब्राहीम १ हेक्टर २० आर, शेख कलाम १ हेक्टर २० आर, शेख रऊफ २ हेक्टर, शेख बिसमिल्ला २ हेक्टर शेरखॉ सरदारखॉ १ हेक्टर ६० आर, शेख मसुद शेख गफुर २ हेक्टर, युसूफखॉ अजगरखाू २ हेक्टर, कलाबाई बिरभाड १ हेक्टर २० आर, सय्यद शेकुर सय्यद गफुर १ हेक्टर ६० आर, उत्तम निकाळजे १ हेक्टर २० आर, नामदेव इंगळे १ हेक्टर २० आर अशी पती - पत्नीच्या नावे जमीन करण्यात येऊन त्या संबधी या शेतकºयाची सातबारा उताºयावर त्याची नावे घेण्यात आली होती. या शेतकºयानी सदरील शेतीवर बँकेकडून पिककर्ज सुध्दा घेतले, मात्र गेल्या चार वर्षा पासून पोटखराब असल्याच्या कारणा वरून शेतकºयाच्या सातबारावरील नावा समोरून जमीनचे क्षेत्रच गायब झाले आहे. त्यामुळे या शेतकºयांना या शेतीचा केवळ कसण्यासाठीच उपयोग होत असुन पीककर्ज घेता येत नाही. शासनाने यावर्षी पीककर्ज माफीमध्ये काही शेतकºयाची कर्जमाफी सुद्धा झाली आहे, तर काहींनी १ लाख ५० हजार माफीनंतर उर्वरित राहिलेली रक्कम सुध्दा बँकेत भरणा केली. मात्र, नव्याने कर्ज घेण्यास गेल्यावर सातबारा उताºयामध्ये या शेतकºयांची नावे आहेत. मात्र, नावासमोरील जमीनीचे क्षेत्रच गायब झाले आहे सुरूवातील आॅनलाईन सातबाºयामध्ये काही बिघाड झाली म्हणून काही दिवस या शेतकºयांनी तलठ्याकडे वचारणा केली. मात्र, त्यात तसे काही चुकीचे झाले नसल्याचे दिसून आल्याने शेतकºयांची अडचण कायम आहे .शेतकरी : जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावेभोकरदन तालुक्यातील धावडा येथील गट क्रमांक ९८ मधील काही शेत जमीन ही तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी संजीव कुमार यांनी संबंधित शेतकºयांच्या नावावर करून दिली होती. मात्र, त्यातील तांत्रिक दोष आजही १२ वर्षानंतर दूर झाले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी बिनवडे यांनीच आता लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Jalanaजालनाcollectorजिल्हाधिकारी