शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

न्याय, क्षमा आणि परोपकार ही तंटामुक्तीची त्रिसूत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:38 IST

न्याय, परोपकार आणि क्षमा या त्रिसूत्रीचा जीवनात अवलंब केला, तर तंटामुक्त समाजाची निर्मिती व्हायला वेळ लागणार नाही, असे मत मौलाना बशीर अहमद राही यांनी येथे केले.

ठळक मुद्देमौलाना बशीर अहमद राही : मुस्लिम कौटुंबिक समुपदेशन केंद्राचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : न्याय, परोपकार आणि क्षमा या त्रिसूत्रीचा जीवनात अवलंब केला, तर तंटामुक्त समाजाची निर्मिती व्हायला वेळ लागणार नाही, असे मत मौलाना बशीर अहमद राही यांनी येथे केले.येथील दु:खीनगरमध्ये जमाअते इस्लामी हिंदच्या कार्यालयात मुस्लिम कौटुंबिक समुपदेशन केंद्राचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मौलाना इलियास फलाही, काजी मुफ्ती अब्दुल रहमान, मौलाना सुहेल नदवी, मौलाना अ. रऊफ नदवी, मुफ्ती अनस खान नदवी यांची उपस्थिती होती.मुस्लिम समाजातील तंटे आपसात मिटविण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कार्यालयात समुपदेशन केले जाणार आहे.तंटे सामोपचाराने मिटले तर त्यात सर्वांचेच हित असते, असे मौलाना इलियास फलाही म्हणाले. शहर काजी मुफ्ती अब्दुल रहमान म्हणाले की, तंटे शांतीच्या मार्गाने सुटले पाहिजे. त्यातून वेळ आणि पैशांचा अपव्यय होणार नाही. कोणताही मुसलमान जर व्यक्तिगत कायद्याचे (पर्सनल लॉ) पालन करत असेल तर ही भारतीय संविधानाच्या संरक्षणाची हमी आहे. तर मौलाना सुहेल नदवी म्हणाले, तंटामुक्तीसाठी अनेक संघटना काम करीत असल्या तरी अपेक्षित बदल दिसून येत नाही. कारण जो कोणी इतरांमध्ये बदल पाहू इच्छितो, तो स्वत:ला मात्र विसरतो.मौलाना सुहेल नदवी, मुफ्ती अनस खान नदवी यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मौलाना हाफीज शब्बीर अहमद यांनी केले. तर आभार प्रदर्शन सय्यद शाकेर यांनी मानले. मौलाना गुलाम अहमद नदवी, शेख मुजीब, मौलाना ईसा खान काशफी, मौलाना अहमद नदवी, हाफीज तहसिन आलम, हाफीज आमेर मौलाना यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.