शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

जामखेड मंडळात अखेर पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:48 IST

याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच पथकाने या भागातील नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले.

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड महसूल मंडळातील पिकांचे परतीच्या पावसाने अमाप नुकसान झालेले आहे. नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे प्रशासनाकडून आदेश देवूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत होती. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच पथकाने या भागातील नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले.

आॅक्टोबर महिन्यामध्ये जामखेड परिसरात जोरदार पाऊस झाला होता. यात कापूस, मका, बाजरी आदी पिकांचे अमाप नुकसान झाले होते. मात्र, महसूल अधिकाऱ्यांसकडून पिकांचे पंचनामे करण्यासाठी दुर्लक्ष करण्यात येत होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये ४ नोव्हेंबर रोजी ‘जामखेड मंडळाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत महसूल मंडळाधिकारी श्रीपाद मातोळे, ग्रामविकास अधिकारी के. कल्याणकर, तलाठी सानप, कृषी सहायक बाजीराव पाटील आदींनी तातडीने पंचनामे पूर्ण केले.

जामखेड मंडळांतर्गत बाधित असलेल्या २१ गावांमधील ११ हजार ३०० शेतक-यांपैकी ११ हजार १०० शेतक-यांच्या एकूण बाधित क्षेत्र असलेल्या ९ हजार ४० हेक्टर जमिनीवरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तसेच या मंडळात शेतक-यांच्या पिकांचे ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे संबंधित अधिका-यांनी नऊ नोव्हेंबर पर्यंत घेतलेल्या आढावा नुसार स्पष्ट केले.

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस