शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जालना जिल्हा रुग्णालयात वर्षभरात झाले ४०० सर्पदंश रुग्णांवर उपचार; एकाही रुणास जीव गमवावा लागला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 15:44 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने २०१७ या वर्षांत जिल्ह्यातील ४०० सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे जिल्हा शासकीय रुग्णालयात महिन्याभरात सर्पदंश झालेले २० ते २५ रुग्ण येतात.

- दीपक ढोले 

जालना : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने २०१७ या वर्षांत जिल्ह्यातील ४०० सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. यात विशेष म्हणजे, सर्पदंशाने एकाही रुणाला जीव गमवावा लागला नाही. 

उन्हाळ््याच्या कालावधीत शेतकरी शेतीची कामे करीत असतांना सर्पदंश होण्याची भीती असते.  तर पावसाळ््याच्या सुरूवातीस पाऊस झाल्यानंतर वारूळांमध्ये पाणी गेल्यावर साप बाहेर पडतात. त्यामुळे पावसाळ््याच्या प्रारंभी काळात साप बाहेर निघण्याचे प्रमाण सर्वाधिक  असते.  परिणामी,  सर्पदंश होण्याचे प्रमाणही वाढते. आपल्या भागात काही साप बिनविषारी असतात. परंतु नागरिकांमध्ये अज्ञानपणा असल्याने मोठी भीती असते.  

जिल्ह्यात २०१७ यावर्षात ४०० जणांना सर्पदंश झाला. यात विशेष म्हणजे, एकाही रुणाला आपले प्राण गमवावे लागले नसल्याचे मोठे समाधान आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात महिन्याभरात सर्पदंश झालेले २० ते २५ रुग्ण येतात. त्यांच्यावर योग्य पध्दतीने आणि तातडीने उपचार करण्यामुळे त्यांना जीवनदान मिळण्यास मदत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांने सांगितले. 

पुरेशा प्रमाणात लस उपलब्धघाटीत पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे. त्यामुळे एकाही रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले नाही. ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी शेतात व वसाहतीच्या ठिकाणी सापांचा वावर जास्त असतो. तसेच शेतामध्ये शेतकऱ्यांना पिकाला पाणी देताना सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते. 

पावसाळ्यात होतात सर्पदंशरुग्णालयाच्या अहवालानुसार पावसाळ्याच्या तीन ते चार महिन्यामध्ये सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे. जूनमध्ये ४१ नागरिकांना सर्पदंश झाला आहे, तर जुलैमध्ये ६२, आॅगस्टमध्ये ५०, तर  सप्टेंबरमध्ये ५४ जणांना सर्पदंश झाला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicineऔषधंdoctorडॉक्टरJalanaजालना