शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानेच मज तप फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:15 IST

मी आणि माझे महाविद्यालयीन मित्र राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेशी निष्ठा ठेवल्यानेच आमचा येथपर्यंतचा प्रवास सुफळ झाला आहे असे भास्कर अंबेकर म्हणाले.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्ककुठल्याही कामामध्ये निष्ठा, समर्पण भाव आणि लोकहित लक्षात घेतल्यास त्यातून मिळणारा आनंद आणि पक्षनिष्ठेचे फळ म्हणजेच माझी ही गोदावरी विकास खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदावरील निवड होय. पूर्वी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९८८ मध्ये शिवसेनेशी नाळ जुळली. ती आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेतून घट्ट बनली आहे. मी आणि माझे महाविद्यालयीन मित्र राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेशी निष्ठा ठेवल्यानेच आमचा येथपर्यंतचा प्रवास सुफळ झाला आहे असे भास्कर अंबेकर म्हणाले. त्यांची ही मुलाखतप्राधान्य कोणत्या बाबींना द्याल ?मराठवाड्यातील जालना जिल्हा हा कायमस्वरूपी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजही सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. कागदोपत्री सिंचनाचा अनुशेष पूर्ण झाल्याचे दर्शविले जात असले तरी वास्तव तसे नाही. त्यामुळे सिंचनाच्या अनुशेषाचा अभ्यास करून बापकळ, बरबडा यासह अन्य सिंचन प्रकल्प मार्गी लावून शेती आणि पिण्याला पाणी उपलब्ध करून देण्याला आपले प्राधान्य राहणार आहे.या संधीकडे आपण कसे पाहता ?पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पाठपुराव्यामुळे आपल्याला ही महत्त्वाची जबाबदारी लाभली आहे. २००१ ते २००६ या काळात आपण जनतेतून नगराध्यक्ष झालो होतो. तेव्हांही अनेक लोकोपयोगी कामे केली. येथेही हेच धोरण राहणार आहे.घरातील राजकीय वारसा नसताना केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांनी प्रेरित होऊन आपण राजकारणात प्रवेश केला. कधी यश तर कधी अपयश आले म्हणून पक्षाशी निष्ठा सोडली नाही. अनेक प्रलोभने आली परंतु निष्ठा न ढळू दिल्यानेच राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे पद मिळालेअनेक प्रकल्प अपूर्णसिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी वॉटरग्रीड योजना प्रस्तावित आहे. तिचे आपण स्वागतच करत असून, असे असले तरी जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य राहणार आहे. पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा मुद्दा मार्गी लावू .आपण महाबीजचे संचालक असताना देखील जालन्यात प्रक्रिया उद्योग सुरू केला होता.

टॅग्स :godavariगोदावरीShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प