शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दिवसभरात विकतो फक्त अडीचशे रूपयांचाच भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:35 IST

दिवसभरात फक्त मेथीच्या भाजी विक्रीतून केवळ २५० रूपये हाती येतात. त्यामुळे ठोक पाच- पन्नास रूपयात व्यापाऱ्यांना स्वस्तात दिलेला भाजीपाला परवडतो. अशी आपबिती अंकुश पांडुरंग सांगळे (मालेगाव खुर्द) या शेतकºयाने सांगितली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवसभराची चांगली कमाई तरी होईल, या आशेने दिवसभर ऊन डोक्यावर घेऊन भाजी टवटवीत दिसावी, यासाठी अधून- मधून त्यावर पाण्याचा शिपका मारूनही दिवसभरात फक्त मेथीच्या भाजी विक्रीतून केवळ २५० रूपये हाती येतात. त्यामुळे ठोक पाच- पन्नास रूपयात व्यापाऱ्यांना स्वस्तात दिलेला भाजीपाला परवडतो. अशी आपबिती अंकुश पांडुरंग सांगळे (मालेगाव खुर्द) या शेतकºयाने सांगितली आहे.शहरातील गांधीचमन येथे रविवारी आठवडी बाजार भरतो. येथे परिसरातील गावातील शेतकरी भाजीपाला थेट विक्रीसाठी आणतात. रविवारी येथे ग्राहकांअभावी बाजारपेठ थंड होती. दुष्काळातही भाजीपाल्याची आवक जैसी थेच आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर सध्या स्थिर आहेत. बाजारात सायंकाळी फेरफटका मारताना सांगळे यांनी सांगितले की, मेथीची भाजी व्यापारी सध्या ठोक दराने १५० रू. शेकडा घेतात. पण, त्यांना न देता आज दिवसभर बाजारात बसून ती फक्त २५० रूपयांनाच विकली आहे. शनिवारी दिवसभर कुटुंबातील तीन व्यक्तीने ही भाजी काढली होती.अनेक व्यापारी शेतक-यांकडून ठोक दराने कमी किंमतीत जास्त भाजीपाला खरेदी करून विक्रीसाठी बसतात. त्यांच्याकडे जास्त भाजीपाला असल्यामुळे त्यांना दिवसभरात चांगली कमाई होते. पण, शेतकरी थोडाच भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येतात. यामुळे त्यांना दिसभरात कमी कमाई होते.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार