शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
4
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
7
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
8
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
9
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
10
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
11
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
12
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
13
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
14
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
15
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
16
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
17
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
18
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
19
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
20
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!

वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जात महत्त्वाची नाही- प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:18 IST

शेकडो वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, आणि सत्तेपासून वंचित असलेल्या प्रत्येक नागरिकांना मुख्यत्वे त्याचे मुलभूत हक्क मिळवून देण्यासाठी या दलित वंचित आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे वंचितांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आघाडीचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन दलित वंचित आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेकडो वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, आणि सत्तेपासून वंचित असलेल्या प्रत्येक नागरिकांना मुख्यत्वे त्याचे मुलभूत हक्क मिळवून देण्यासाठी या दलित वंचित आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे वंचितांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आघाडीचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन दलित वंचित आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.येथील मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृहात गुरुवारी दुपारी वंचित आघाडीच्या वतीने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मुस्लिमांचे बुजगावणे केले जातेमुस्लिमांचा देशाला धोका आहे, असे बुजगावणे तयार करुन सामान्यांच्या मनात धार्मिक भावना भडकविण्याचे काम विद्यमान सरकार करत आहे. मात्र निवडणूक जवळ येत असल्याने सत्ताधारी शीरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन करून मुस्लिमांच्या दाढीत हात घालून मनूवाद्यांची शेंडी शाबूत ठेवण्याचा डाव आखत आहे. सर्वसामान्यांसह मुस्लिम बांधवांनी देखील हा डाव ओळखण्याची गरज असल्याचे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण