शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट करिअर करणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:42 IST

केवळ डॉक्टर, इंजिनिअर केले म्हणजेच करिअर चांगले झाले, असे नाही. विद्यार्थ्यांनी त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात झोकून देऊन परिश्रम केल्यास त्यातून ते यशस्वी नागरिक होऊ शकतात, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केवळ डॉक्टर, इंजिनिअर केले म्हणजेच करिअर चांगले झाले, असे नाही. विद्यार्थ्यांनी त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात झोकून देऊन परिश्रम केल्यास त्यातून ते यशस्वी नागरिक होऊ शकतात, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी येथील जेईएस महाविद्यालयात जालना एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले केले होते. यावेळी जेइएस संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना धर्माधिकारी म्हणाले की, देवाने प्रत्येकाला बुध्दी ही समान दिली आहे. त्या बुध्दीचा तो कसा वापर करतो हे महत्वाचे ठरते.जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांनी ध्येय निश्चित करून, त्या मार्गाने मार्गक्रमण करण्याचा सल्ला त्यांनी दिला. आजच्या स्पर्धेच्या युगात सीईटी परीक्षेला महत्व दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची तयारी केली पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होता येते. मात्र अधिकारी झाल्यावर त्याचा अहंकार बाळगू नये, तसेच गैरमार्गाने पैसा कमावणे हे उद्दिष्ट ठेवू नये असे ते म्हणाले. यश आणि अपयश हे जीवनात पदोपदी येत असते. त्यामुळे अपयश आल्यास खचून न जाता, हिंमतीने त्याला समारे जाण्याचे धाडस ठेवावे असे ते म्हणाले. भारतीय संस्कृती ही उच्च दर्जाची असल्याचे सांगून आईस्टाईन या शास्त्रज्ञाने देखील भगवद्गीतेचा अभ्यास केल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन सुरेश केसापूरकर यांनी केले.

टॅग्स :educationशैक्षणिकexamपरीक्षा