शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:30 AM

जालना शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिले. त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी पालिकेत मुख्याधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्या वेळी गोरंट्याल यांनी हे निर्देश दिले.जालना शहराचे दोन भाग आहेत, नवीन आणि जुना जालना अशी विभागणी आहे. यात नवीन जालना विभागाला घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा होत होता, परंतु त्या तलावाने आता तळ गाठला आहे. त्यामुळे आता संपूर्ण शहराची तहान आता जायकवाडी पाणीपुरवठा योजनेवरच अवलंबून असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहराला एका ठराविक वेळी आणि ठराविक वारी पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यावरही चर्चा करण्यात आली. कुठल्या प्रभागाला कधी पाणीपुरवठा होणार, याची यादी तयार करून त्यानुसार पाण्याचे वितरण केल्यासच आगामी पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. यावेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह माजी आ. कैलास गोरंट्याल यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण