शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची होणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:42 IST

जालन्यातील कार्यालये चालतात रेल्वे वेळापत्रकावर अशा प्रकारचे वृत्त सोमवारी लोकमतमध्ये प्रकाशित होताच, त्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील कार्यालये चालतात रेल्वे वेळापत्रकावर अशा प्रकारचे वृत्त सोमवारी लोकमतमध्ये प्रकाशित होताच, त्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. विविध विभागात अधिकारी आणि कर्मचारी हे वेळेवर येऊन कार्यालयीन वेळेत थांबतात की, नाही याची शहानिशा करण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करून अचानक तपासणी करणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी दिली.सोमवारी लोकमतमध्ये जालन्यातील कार्यालयात ऐन दुष्काळातही अधिकारी आणि कर्मचारी हे भेटत नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन वृत्त प्रसिध्द केले होते. त्यात अनेक कार्यालयांमध्ये दुपारी ११ वाजेपर्यंत अधिकारी, कर्मचारी येत नसल्याचे दिसून आले. अनेक विभागांमध्ये बायोमेट्रीक पध्दती बसविल्या आहेत. परंतु त्या केवळ नावापुरत्या असल्याचे वास्तव आहे. त्या बायोमेट्रीक हजेरीच्या वेळेनुसारच वेतन देण्या संदर्भातील निर्देश आहेत. असे असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. या वृत्ताची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, या संदर्भात राजेश जोशी म्हणाले की, कार्यालयात वेळेवर येणे आणि कार्यालयीन वेळेत सामान्य नागरिकांना भेटून त्यांची कामे करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. मात्र काही ठिकाणी याची अंमलबजावणी होत नसेल तर ही गंभीर बाब आहे. यापुढे शहरासह जिल्ह्यातील कार्यालयात अचानक भेटी देऊन अधिकारी, कर्मचा-यांचा आढावा घेणार असल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :GovernmentसरकारJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना