शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी नागरिकांनी केले लोकसभा निवडणुकीत मतदान!, ‘एटीएस’कडून चौघांना बेड्या
2
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार; ३ दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला
3
रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार, आचारसंहिता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी प्रक्रिया
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२४ : कौटुंबिक जीवनात आनंद राहील, नोकरीत पदोन्नती संभवते
5
AUS vs NAM : ऑस्ट्रेलियाने अवघ्या ५.४ षटकांत मिळवला 'मोठ्ठा' विजय; सुपर-८ चे तिकीट कन्फर्म
6
'वीकेंडची वाट पाहणे अन् सोमवारची तक्रार थांबवा, आपण आळशी होऊ शकत नाही', कंगना रणौतचं मत
7
AUS vs NAM : नवख्या संघाला ऑस्ट्रेलियानं स्वस्तात गुंडाळलं; कांगारूंचा दबदबा कायम, झाम्पाचा 'चौकार'
8
दबाव असणार भारतावरच, यजमानांना गृहीत धरणे धोक्याचे;अमेरिकेकडे गमावण्यासारखे काहीच नाही
9
केंद्रीय मंत्रिमंडळ नव्हे, तर हे परिवार मंडळ..! घराणेशाहीवर राहुल गांधींची टीका
10
SL vs NEP : पावसानं श्रीलंकेला बुडवलं! दक्षिण आफ्रिकेची चांदी; पाकिस्तानची डोकेदुखी वाढली
11
उद्धवसेना-काँग्रेसमध्ये पडली वादाची ठिणगी, विधान परिषद निवडणुकीचे निमित्त
12
फाजील आत्मविश्वास बाळगलेल्या नेत्यांना निकालाने दाखवला आरसा, संघाच्या मुखपत्राची टीका
13
गुंतवणुकीचा ओघ आटला, ४४ लाख एसआयपी बंद, अकाऊंट बंद करण्याचे प्रमाण एप्रिलच्या तुलनेत ८८% वाढले
14
जोडीदाराची निवड हा मुलीचा अधिकारच! केरळ हायकोर्टाने केलं स्पष्ट
15
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
16
Palghar: भ्रष्टाचाराच्या पैशांवरून अधिकाऱ्यांमध्ये जुंपली, जव्हार कृषी विभागात घडला प्रकार
17
मतमोजणीत घोळ : अमोल कीर्तिकरांचे आयोगाला पत्र
18
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
19
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
20
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले

यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात होणार वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:39 AM

येत्या खरीप हंगामात शेतकरी सोयाबीन पेरणीला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पे-यात १७ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मागील वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादनात घट झाल्याने शेतक-यांना मोठा फटका बसला. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकरी सोयाबीन पेरणीला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पे-यात १७ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित आहे.जिल्ह्यात यंदा सहा लाख आठ हजार ६३५ हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत खरीप क्षेत्रात २० हजार हेक्टरने वाढ होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मागील वर्षी जिल्ह्यात दोन लाख ७९ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाचे गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान झाले होते. परिणामी कापूस उत्पादन घटल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले. बोंडअळी बाधित शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, पंचनामे पूर्ण होऊन चार महिने उलटूनही शेतक-यांच्या एकही रुपयांची मदत मिळालेली नाही. शिवाय बोलगार्ड दोन हे कपाशी तंत्रज्ञान कमकुवत झाल्याने कपाशीवर या खरिपातही बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कापूस उत्पादनावर मोठा खर्च करूनही अपेक्षित उत्पादन न मिळाल्यास नुकसान नको म्हणून शेतकरी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका या कमी कालावधीच्या नगदी पिकांचा विचार करत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र