शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात होणार वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:39 IST

येत्या खरीप हंगामात शेतकरी सोयाबीन पेरणीला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पे-यात १७ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मागील वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादनात घट झाल्याने शेतक-यांना मोठा फटका बसला. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकरी सोयाबीन पेरणीला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पे-यात १७ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित आहे.जिल्ह्यात यंदा सहा लाख आठ हजार ६३५ हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत खरीप क्षेत्रात २० हजार हेक्टरने वाढ होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मागील वर्षी जिल्ह्यात दोन लाख ७९ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाचे गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान झाले होते. परिणामी कापूस उत्पादन घटल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले. बोंडअळी बाधित शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, पंचनामे पूर्ण होऊन चार महिने उलटूनही शेतक-यांच्या एकही रुपयांची मदत मिळालेली नाही. शिवाय बोलगार्ड दोन हे कपाशी तंत्रज्ञान कमकुवत झाल्याने कपाशीवर या खरिपातही बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कापूस उत्पादनावर मोठा खर्च करूनही अपेक्षित उत्पादन न मिळाल्यास नुकसान नको म्हणून शेतकरी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका या कमी कालावधीच्या नगदी पिकांचा विचार करत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र