शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

योजनांची गतीने अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:20 IST

मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस व शेळ्या वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पातंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्सायासाठी संबंधीत यंत्रणांनी गतीने काम करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस व शेळ्या वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पातंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्सायासाठी संबंधीत यंत्रणांनी गतीने काम करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये सोमवारी दुधाळ जनावरे वाटप प्रकल्पाच्या आढावा बेठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळभ खोतकर यांनी वरील निर्देश दिले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी.खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, ेमुख्यधिकारी संतोष खांडेकर, शिवसेना जिल्हा प्रमख भास्कर अंबेकर, पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे, बाजार समितीचे संचालक प्रल्हाद मोरे, वंसत जगताप, विष्णू पाचफुले तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि बँकांचे शाखा प्रमुख, विमा कंपनीचे व्यवस्थापक आदीची उपस्थिती होती.खोतकर म्हणाले की, शेतकऱ्यांना शेती बरोबरच जोडधंदा म्हणून दूध विक्रीचा व्यवसाय करता यावा यासाठी दुधाळ जनावरे वाटपाचा पथदर्शी प्रकल्प जालना जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात येत आहे. तसेच या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज तातडीने भरुन घेण्यात यावेत. या लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानासाठी बँकांनी लाभार्थ्यांना सहतोपरी सहकार्य करावे. लाभार्थ्यांना उच्च प्रतिचे जनावरे देण्यासाठी राज्यात उपलब्ध असतील तर खरेदी करण्यात यावे, अथवा परराज्यातून दर्जेदार अशा जनावरांची खरेदी करण्यात यावी असे खोतकरांनी सांगितले. या बैठकीत उपस्थित अधिकारी, कर्मचा-यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने खोतकर जाम चिडले होते. त्यांनी हलगर्जी करणाºया अधिका-यांना कडक शब्दात सुनावले. काही माहिती विचारली असता ती देखील समाधानकारक देता न आल्याने पुढील बैठकीत सर्व आवश्यक ती माहिती सोबत ठेवण्याच्या सूचना दिल्या.जालना : प्रकल्प यशस्वी केल्यास राज्यभर राबवणारजनावराचा विमा शंभर टक्के काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगत जालना जिल्ह््यामध्ये हा प्रकल्प यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यात याच धर्तीवर प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री खोतकर यांनी सांगितले. पशुपालकांकडे असलेल्या जनावरांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांनी त्यांना ठरवून दिलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी थांबून योग्य ती सेवा देण्याचे निर्देशही खोतकर यांनी यावेळी दिले. गेल्या काही दिवसांमध्ये अंबड, गोलापांगरी येथे उपचारा अभावी जनावरांचा तडफडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरgovernment schemeसरकारी योजना