शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

उच्चशिक्षित युवकाने शोधला शेतीत रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:09 IST

शेती तोट्याची म्हणून अनेक युवक नोकरीच्या मागे धावताना दिसत आहेत. मात्र पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन प्रयोग केल्याच कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळविता येते हे खानापूर (ता.जाफराबाद) येथील सतीश दत्तू तायडे या युवकाने दाखवून दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभूर्णी : शेती तोट्याची म्हणून अनेक युवक नोकरीच्या मागे धावताना दिसत आहेत. मात्र पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन प्रयोग केल्याच कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळविता येते हे खानापूर (ता.जाफराबाद) येथील सतीश दत्तू तायडे या युवकाने दाखवून दिले आहे.जाफराबाद तालुक्यातील खानापूर येथील युवा शेतकरी सतीश दत्तू तायडे यांनी पदवीपर्यंचे शिक्षण घेवून शेतीतच रोजगार शोधला आहे. बी.एससी होर्टिकल्चर झालेल्या सतीशने वडिलोपार्जित शेतीत दुहेरी पीक पद्धतीचा अवलंब कात सिड्स बियाणे उत्पादनातून वर्षाकाठी दहा ते बारा लाखांचे मिळवले आहे. सतीश यांनी कपाशीचे पीक काढल्यानंतर टरबूज, वांगे, काकडी, कारले या पिकांचे गुंठेवारी सीड्स प्लॉट घेण्यास सुरुवात केली. रासायनिक खते, कीटकनाशकांचा कमी वापर केला. सध्या त्यांच्या शेतातील २० गुंठे टरबूज सीडस प्लॉटस आहे. टरबूज बियाणे विक्रीतून तायडे यांना खर्च वजा जाता अडीच लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. सतीश याच्याबरोबर शेतात आई-वडील, भाऊ असा संपूर्ण परिवार परीश्रम घेत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीfruitsफळे