शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

बदनापूर तालुक्यात गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:57 IST

बदनापूर तालुक्यात सध्या रबीतील पिके जोमात आली असून, फळबागाही चांगल्या बहरल्या आहेत; परंतु कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ही पिके ...

बदनापूर तालुक्यात सध्या रबीतील पिके जोमात आली असून, फळबागाही चांगल्या बहरल्या आहेत; परंतु कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ही पिके धोक्यात आली आहेत. एकीकडे महावितरणच्या कारवाईमुळे शेतकरी त्रस्त झालेले असताना दुसरीकडे तालुक्याच्या विविध भागांत बुधवारी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. तालुक्यातील सिरसगाव घाटी, लालवाडी, सागरवाडी, ढासला, सोमठाणा, मालेवाडी आदी गावच्या शिवाराला गारपिटीसह पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे या भागातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती सागरवाडीचे चरण बम्हणावत, ढासलाचे सरपंच राम पाटील, मालेवाडीचे शिवाजी कडोस यांनी दिली.

कॅप्शन : बदनापूर तालुक्यातील सागरवाडी शिवारात झालेली गारपीट. (१७ जेएनपीएच २७, २८)

===Photopath===

170221\17jan_3_17022021_15.jpg~170221\17jan_6_17022021_15.jpg

===Caption===

(१७ जेएनपीएच २७, २८)~कॅप्शन : बदनापूर तालुक्यातील सागरवाडी शिवारात झालेली गारपीट. (१७ जेएनपीएच २७, २८)