शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
3
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
4
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
5
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
6
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
7
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
8
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
9
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
10
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
11
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
12
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
13
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
14
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
15
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
16
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
17
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
18
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
19
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
20
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
Daily Top 2Weekly Top 5

वाजपेयी यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

शेतकऱ्यांची गैरसोय घनसावंगी : महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी काही दिवस दिवसा आणि काही दिवस रात्री वीजपुरवठा केला जात आहे. रात्रीच्यावेळी शेतातील ...

शेतकऱ्यांची गैरसोय

घनसावंगी : महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी काही दिवस दिवसा आणि काही दिवस रात्री वीजपुरवठा केला जात आहे. रात्रीच्यावेळी शेतातील पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय हिंस्त्र प्राण्यांचा वावरही तालुक्यात वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय पाहता दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.

वीज ग्रहाकांची जागृती

अंबड महावितरण कंपनीच्या वतीने ‘एक गाव एक दिवस’ उपक्रमांतर्गत शहरातील वीज ग्राहकांशी संवाद साधण्यात आला. तसेच ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकूण घेत त्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबिवण्यात आला. यावेळी सहायक अभियंता समीर धोपेकर, प्रधान तंत्रज्ञ अशोक गाढे, विष्णू जाधव, जालिंदर साबळे, प्रफुल्ल वाकोडे, अशोक भेंडूळकर आदींची उपस्थिती होती.