शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

जालना-वडीगोद्री रस्त्याचे काम मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:34 IST

जालना-वडीगोद्री रस्त्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला असून, यासाठी ३३७ कोटींंचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना-वडीगोद्री रस्त्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला असून, यासाठी ३३७ कोटींंचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने हा निधी मंजूर केला. या रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करुन तातडीने काम सुरु करण्याच्या सूचना खा. दानवे यांनी सा. बां. विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहेत.विशेष म्हणजे पूर्वी अंबड चौफुलीपर्यंतच या रस्त्याचे काम होणार होते. मात्र आता ते मंठा चौफुलीपर्यंत वाढविण्यात आले आहे. कामाचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार वडीगोद्री ते धनगरपिंप्री हा ३०. ३९ किलोमीटरचा एक टप्पा तर धनगरपिंप्री ते मंठा चौफुली हा २५.१७ किलोमीटरचा दुसरा टप्पा असणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १५८ कोटी ९० लाख रुपये तर दुस-या टप्प्यासाठी १७९ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दोन्ही कामे सोबतच सुरु होणार आहेत. हा संपूर्ण रस्ता सिमेंटचा असणार असून, केंद्र सरकारच्या निधीतून तो केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन कामे सुरु करण्याच्या सूचना खा. दानवे यांनी सा. बां. विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहेत.जालना शहराच्या चारही बाजूने चांगले रस्ते होत आहेत. चिखली ते कन्हैय्यानगर हा रस्ता जालना-औरंगाबाद रस्त्यापर्यंत वाढविण्यात आला आहे. उद्योगाची गरज लक्षात घेऊन आता हा रस्ता बारवाले महाविद्यालयापर्यंत वाढविण्यात आला आहे.