शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुष्काळी परिस्थितीत सरकारच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:07 IST

जिल्ह्यात दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला असून, आता सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी, दुष्काळसाठीच्या उपयोजना या कागदोपत्री राहू नयेत यासाठी आता मुख्यमंत्र्यांनीच यंत्रणेनेला आदेशित करणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देजालना : अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन थांबविण्याचे आव्हान, मुख्यमंत्र्यांनीच लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला असून, आता सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी, दुष्काळसाठीच्या उपयोजना या कागदोपत्री राहू नयेत यासाठी आता मुख्यमंत्र्यांनीच यंत्रणेनेला आदेशित करणे अपेक्षित आहे.जालना जिल्ह्यातील बहुतांश कार्यालये ही रेल्वेच्या वेळपत्रकानुसार चालत असल्याने किमान दुष्काळ असल्याने आता तरी आठ महिने अधिकारी, कर्मचाºयांचे अप-डाऊन बंद केल्याासच थोडीफार मदत होऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील मंठा वगळता अन्य सातही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यासाठी दुष्काळातील उपयोजना जिल्हा प्रशासनाने केल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होऊन ती शेतकºयांपर्यंत पोहचली पाहिजे याची दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेने जून ते आक्टोबर या महिन्यात पाणी टंचाई आराखड्यावर २२ कोटी रूपये खर्च केले आहेत. तर आता ११ कोटी ८७ लाख रूपयांचा आढावा तयार केला आहे.त्यात जवळपास १ हजार ७८ योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने विहीर अधिग्रहण करणे, तात्पुरती नळयोजना तसेच टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचा समावेश आहे.जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६०० पेक्षा अधिक गावांना दुष्काळी सुविधांचा लाभ होणार आहे.राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केलेल्या कर्जमाफीतून जवळपास एक लाख १० हजार शेतकºयांना ५९१ कोटी ६६ लाख रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे. तर यंदाच्या खरीप हंगामात एक हजार २०० कोटी रूपयांचे उद्दिष्ट दिले होते. पैकी ७१ टक्के म्हणजचे जवळपास ८९१ कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रबी हंगामासाठी २६६ कोटी रूपयांचे उद्दिष्ट दिले आहे.

टॅग्स :JalanaजालनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरी