शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

दुष्काळाचा सामना करण्यास शासन समर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:31 IST

दुष्काळाचा सामना करण्यासाठी विद्यमान शासन समर्थ असून, चारा पाणी व दुष्काळी कामे पडू देणार नसल्याची ग्वाही पालक मंत्री बबनराव लोणीकर यांनी आयोजित टंचाई बैठकीत दिली.

ठळक मुद्देबबनराव लोणीकर : परतूर टंचाई बैठक़, सर्व विभागप्रमुखांना तत्पर राहण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : दुष्काळाचा सामना करण्यासाठी विद्यमान शासन समर्थ असून, चारा पाणी व दुष्काळी कामे पडू देणार नसल्याची ग्वाही पालक मंत्री बबनराव लोणीकर यांनी आयोजित टंचाई बैठकीत दिली.येथील वरद मंगल कार्यालयात शुक्रवारी टंचाई बैठकीचे अयोजन करण्यात आले होते. यावेही जि.प. सदस्य राहूल लोणीकर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, रमेश भापकर, नामदेव काळदाते, सभापती रामेश्वर तनपुरे, सरपंच संपत टकले उपस्थित होते यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, सद्या सर्व दुष्काळ सदृष्य परिस्थीती आहे. या परिस्थिीतीचा सामना सर्वानी एकत्र येवून करण्याची गरज आहे. राज्य शासन या परिस्थीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मागील चार वर्षात काळात विविध विकास योजना राबवल्या. रस्ते, पाणी पुरवठा योजना, वीज या प्रश्नावर प्रामुख्याने भर देवून आम्ही या समस्या प्रथम दुर केल्या. शेतकऱ्यांना सर्वात मोठी कर्जमाफी दिली. बोंडअळीचे अनुदान दिले. राज्यात मराठवाड्यात सर्वाधीक पाणी उपसा केला जातो, या उपशावर निर्बंध अणावे लागतील. मोकाट पध्दतीने पाणी देणे बंद करून सुक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करावा लागेल असे लोणीकर यावेळी म्हणाले. शासनाने शेतकºयांसाठी विविध योजना आणल्या आहेत, त्याचा लाभ घेवून शेतकºयांनी आपले जीवनमान उंचावण्याची गरज आहे. दुष्काळी परिस्थितीत उदभवल्यास काही कमी पडू दिले जाणार नाही असे आश्वासन लोणीकर यांनी दिले. दुष्काळी परिस्थितीत जबाबदार अधिकारी कर्मचाºयांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. या काळात दिरंगाई करणाºयांची गय केली जाणार नाही अशी तंबी लोणीकर यांनी अधिकारी कर्मचाºयांना दिली. यावेळी सुधाकर बेरगुडे, प्रविण सातोनकर, संदीप बाहेकर, कृष्णा आरगडे, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधीकारी विविध विभागाचे अधीकारी कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :JalanaजालनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकरState Governmentराज्य सरकार