शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शेतकऱ्यांना वीज उत्पादनासह वृक्ष संवर्धनाचा रोखीने मोबदला द्यावा- बोराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी शेतक-यांना सौरपंप देण्यासह लावलेली झाडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी शेतक-यांना सौरपंप देण्यासह लावलेली झाडे संगोपन करून त्यांची वाढ करण्याची जबाबदारी शेतक-यांवर देऊन त्या बदल्यात त्यांना रोख मोबदला देण्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषीभूषण विजयअण्णा बोराडे यांनी केले. ते बाजार समितीच्यावतीने आयोजित आंबा महोत्सवात बोलत होते.या आंबा महोत्सवाचा शुभारंभ वेशास शेष महाराज गोदींकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पंडित भुतेकर, जिल्हा सहकार निबंधक नारायण आघाव, कृषी उपसंचालक विजय माईनकर, माजी उपनगराध्यक्ष विलास नाईक, अभिमन्यू खोतकर, सभापती पांडुरंग डोंगरे आदींची उपस्थिती होती. प्र्रास्ताविक बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी केले.पुढे बोलताना बोराडे म्हणाले की, आज कोरडवाहू शेतकरी अडचणित आहे. त्यामुळे सौर उर्जा निर्मितीचे पॅनल अनुदान तत्वावर शेतक-यांना देऊन त्यातून निर्मित होणारी वीज ही वीज वितरण कंपनीने खेरदी करावी. तसेच वृक्ष लागवड आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी ही शेतक-यांकडे दिल्यास ती झाडे जिवंत राहतील. त्या बदल्यात त्यांना पर्यावरण कर म्हणून रोखीने मदत करावी असे आवाहन केले. जालन्यात रेशीम उपसंचालक कार्यालय सुरू करण्यासाठी देखील खोतकरांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. या दोन्ही बाबी आपण मुख्यमंत्री आणि वन विभागाच्या सचिवांशी बोलून लगेच यावर विचार करू असे आश्वासन दिले.यावेळी खोतकर म्हणाले की, या आंबा महोत्सवातून शेतकºयांना थेट मदत करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. यावेळी अरविंद चव्हाण, भास्कर अंबेकर, शेष महाराज गोदींकर, रत्नागिरी बाजार समितीचे सभापती दळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आंब्यांची विक्री जोरात झाली.

टॅग्स :MangoआंबाAgriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजारfruitsफळे