शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

जालना जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 19:27 IST

जिल्ह्यातील १०९०७ शेतकऱ्यांनी सौर कृषीपंपासाठी कोटेशन भरले आहेत.

ठळक मुद्दे १० हजार ७५८ शेतकऱ्यांची  वीज जोडणीसाठी निवड

जालना : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत कृषीपंपाची जोडणी मिळावी, यासाठी पैसे भरून एक ते दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्यापही पैसे भरलेल्या ४ हजार १९६ शेतकऱ्यांना   कृषीपंप मिळाला नाही.   

जिल्ह्यातील १०९०७ शेतकऱ्यांनी सौर कृषीपंपासाठी कोटेशन भरले आहेत. त्यापैकी १० हजार ७५८ शेतकऱ्यांची  वीज जोडणीसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी ६ हजार ५६२ कृषीपंप देण्यात आला.  उर्वरित ४ हजार १९६ शेतकऱ्यांना अद्याप कृषीपंप देण्यात आले नाहीत. 

निवडलेल्या कंपन्यांना किती उद्दिष्ट?१० निवडलेल्या कंपन्यांना १० हजार ६५८ कृषीपंपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ६ हजार लाभार्थ्यांचा कृषीपंप बसविण्यात आला आहे.  खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागावा, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना १६ हजार ५६० रूपयांचे कोटेशन भरावे लागते. दरम्यान,  बहुतांश शेतकऱ्यांचे सौर कृषीपंप बसविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत महावितरणचे प्रभारी अधीक्षक अभियंता संजीव राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महावितरण कंपनीने तातडीने पंप बसवावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.  

टॅग्स :agricultureशेतीJalanaजालनाFarmerशेतकरी