शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात एकरभर पपईने दिला आर्थिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:10 IST

सततच्या दुष्काळाचा गवगवा न करता पाण्याचे योग्य नियोजन करुन जालना तालुक्यातील खणेपुरी येथील शेतकरी पांडुरंग बाबर यांनी एक एकर पपई लागवडीतून भरघोस उत्पन्न काढून निव्वळ तीन लाख रुपयांचा नफा मिळविला

लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : सततच्या दुष्काळाचा गवगवा न करता पाण्याचे योग्य नियोजन करुन जालना तालुक्यातील खणेपुरी येथील शेतकरी पांडुरंग बाबर यांनी एक एकर पपई लागवडीतून भरघोस उत्पन्न काढून निव्वळ तीन लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. दुष्काळी परिस्थितीला खचून न जाता दुष्काळावर मात केली आहे.नारायण बाबर यांनी गतवर्षी मार्च महिन्यात एक एकर मध्ये पपईची नऊशे रोपांची लागवड केली होती. पारंपरिक शेती करीत असताना आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन पपई लागवडीसाठी सरपंच सोपान बाबर यांनी आपणास प्रोत्साहित केल्याचे त्यांनी सांगितले लागवड केलेल्या रोपासह खते औषधी मशागत यावर जवळपास ३८ हजार रुपये खर्च आला पपई च्या एका झाडापासून त्यांना ६० ते ७० किलो पपई मिळत आहे या एका एकरातून ६० टन एवढे उत्पन्न अपेक्षित आहे. अलीकडेच त्यांनी पपई विकून तीन लाखांपर्यत उत्पन्न काढले आहे. सध्या दिल्ली येथील व्यापारी पपईची बाग बघून गेले त्यांनी १२ रुपये किलोप्रमाणे मागणीही केली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून पपईचा बाजार पडल्याने सदरील व्यापारी पपई घेण्यास मागेपुढे करू लागले खर्च वजा जाता जवळपास ६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. आपण मार्केटिंगची घाई करीत नाही. भाव वाढ होणार याकडे लक्ष लागून आहे शक्य आहे.तोपर्यंत आपण पपईची कमी दरात विक्री करणार नाही स्थिर भाव मिळत नसल्याची खंत बाबर यांनी व्यक्त केली. यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे रबी हंगामाची वाट लागली. खरीप हंगामातही म्हणावे तसे फार काही हाती लागले नाही. पपई उत्पन्नातून हाती पैसा आल्याचे समाधान बाबर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :fruitsफळेAgriculture Sectorशेती क्षेत्र