शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हमीभाव खरेदी केंद्र सुरु नसल्याने शेतकऱ्यात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:48 IST

जिल्ह्यातील चार केंद्रावर २४ आॅक्टोबर पर्यत १,०७३ शेतकºयांनी हमीभावाने सोयाबीन, मूग, उडिदाची विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही नाफेडने खरेदी केंद्र सुरु न केल्याने शेतक-यात संताप आहे

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात १,०७२ शेतक-यांची नोंदणी : मूग, उडिदाच्या नोंदणीस पंधरा दिवसांची मुदत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील चार केंद्रावर २४ आॅक्टोबर पर्यत १,०७३ शेतकºयांनी हमीभावाने सोयाबीन, मूग, उडिदाची विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही नाफेडने खरेदी केंद्र सुरु न केल्याने शेतक-यात संताप आहे. परिणामी, हमीभावापेंक्षा कमी दराने सोयाबीन, मूग, उडिद विकावा लागत असल्याने शेतकºयांत नाराजी सूर आहे.जिल्ह्यात जालना, अंबड भोकरदन आणि अंबड या चार केंद्रावर नाफेडने ९ आॅक्टोबर पासून आॅनलाईन नोंदणीस प्रारंभ केला. नोंदणी उशिराने सुरु होऊनही २४ आॅक्टोबर पर्यत १,०७२ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन, मूग, आणि उडिदाच्या उत्पन्नाला फटका बसला आहे. उत्पन्न अर्ध्यावरच आल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच शासनाने हमीभाव जाहिर केला, मात्र प्रत्यक्षात अद्यापही हमीभावाने खरेदी सुरु केली नाही. दसरा सण तर गेला आता दिवाळी सण काही दिवसावर येऊन ठेपला आहे. असे असतांना शासनाने खरेदी सुरु न करता पुन्हा नोंदणीस मुदत वाढ दिल्याने शेतकºयांच्या दिवाळी सुध्दा अशीच जाण्याची भीती आहे. पेरणीसाठी केलेली उसनवारी ंआणि सणासुदीसाठी घरात पैसे असावेत यासाठी शेतकºयांना व्यापाºयांच्या दारी जावे लागत असल्याचे चित्र आहे. हमीभावापेंक्षा कमी भावाने सोयाबीन, मूग, उडिद शेतकºयांना विकावा लागत आहे. यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सोयाबीन, मूग, उडिद आदींसह बारा पिकांना हमीभावाने खरेदी करावी अशा सुचना शासनाने दिलेल्या आहेत. मात्र याकडे कानाडोळा होत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. सोयाबीनला ३,३९९ हमीभाव जाहिर केला आहे. असे असतांना सध्या शेतकºयांना २६०० ते ३०२५ पर्यंत सोयाबीन विकावे लागत आहे. त्यातच ओलावा आणि काडीकचरा असल्याने सांगून व्यापारी भाव पाडून मागत असल्याचे शेतकरी साहेबराव तुपे यांनी सांगितले.मूग, उडिद नोंदणीला मुदतवाढशासनाने सोयाबीन, मूग, उडिद नोंदणीस १५ नोव्हेबर पर्यत मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला ९ आॅक्टोबर पर्यत मुदतवाढ दिली होती. यात पुन्हा वाढ करत २४ आॅक्टोबर मुदत वाढ दिली होती. बुधवारी मुदतवाढ संपल्याने पणन महासंघाने उशिराने आदेश काढून ही मुदत १५ आॅक्टोबर २०१८ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी गजानन मगरे यांनी दिली.

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र