शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

पीककर्जासाठी शेतकरी दिवसभर ताटकळत..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:32 IST

खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदीसाठी हातात पैसा नसल्याने शेतकरी पीककर्ज मिळेल या आशाने बँकांमध्ये येत आहेत. मात्र, दिवसभर रांगेत उभे राहून पीककर्जाची फाईल जागची हालत नसल्याने शेतकरी हताश होवून घरी जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदीसाठी हातात पैसा नसल्याने शेतकरी पीककर्ज मिळेल या आशाने बँकांमध्ये येत आहेत. मात्र, दिवसभर रांगेत उभे राहून पीककर्जाची फाईल जागची हालत नसल्याने शेतकरी हताश होवून घरी जात आहेत.मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे बँकांनी पीककर्ज वाटपासाठी आखडता हात घेतला. शिवाय दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी नव्याने पीककर्ज घेतले नाही. जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाखांवर शेतक-यांचे ५९४ कोटींचे कर्जमाफ झाले आहे. कर्जमाफी योजनेअंतर्गत ९५ हजार शेतकरी नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरल्याने यंदा पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ५५ कोटी रुपयांनी वाढविण्यात आले आहे. जिल्हामध्यवर्ती बँकांच्या ६२ शाखांसह ग्रामीण व राष्ट्रीयीकृत बँकांमधून सध्या पीककर्जाचे वाटपाला सुरुवात झाली आहे. मात्र, बँकांमधील अपुरा कर्मचारी वर्ग, नियोजनाचा अभाव, तांत्रिक अडचणींमुळे पीककर्जाच्या संचिकांचा ढीग वाढतच आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दिवसभरात केवळ चार ते पाच शेतक-यांची कर्जप्रकरणे निकाली काढली जात आहेत. बँक अधिकारी शेतक-यांमध्ये वाद होत आहेत. ग्रामीण भागातून येणा-या दोनशे ते अडीचशे शेतक-यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. काही बँकांनी दत्तक गावांसाठी विशिष्ट वार ठरवून दिले आहेत. आपला वार असलेल्या दिवशी गावातील बहुतांश शेतकरी दिवसभर बँकेत बसलेले दिसत आहेत. ग्रामीण भागात तर जिल्हामध्यवर्ती बँकांच्या शाखांसमोर शेतकºयांच्या रांगाच-रांगा पहावयास मिळत आहे. खरिपाची कामे तोंडावर असताना आठवडाभर चकरा मारूनही पीककर्ज मिळत नसल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.ृ९० कोटींचे वाटपजिल्ह्याला खरीप हंगामासाठी १२३२ कोटींच्या पीककर्जाचे उद्दिष्ट आहे. सर्व बॅकांनी पीककर्जाच वाटपाला प्राधान्य देऊन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आ्ल्या आहेत. असे असेल तरी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या काही शाखांमध्ये अद्याप पीककर्ज वाटपास सुरुवात झालेली नाही. आतापर्यंत सुमारे ९० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप पूर्ण झाले आहे. उद्दिष्ट्याच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी