शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

मेसेज पाठवूनही नाफेडच्या पाच केंद्रांवर शून्य खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:17 IST

नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सात केंद्रावर तूर खरेदीसाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी जालना आणि मंठा या केंद्रावर खरेदीस प्रारंभ करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सात केंद्रावर तूर खरेदीसाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी जालना आणि मंठा या केंद्रावर खरेदीस प्रारंभ करण्यात आला. मात्र इतर पाच केंद्रावर नोंदणी करुनही शेतकरी फिरकत नसल्याने अद्यापही खरेदी होऊ शकली नाही. यामुळे हमीभाव केंद्रावर खरेदीचा दुष्काळ दिसून येत आहे.जिल्ह्यातील अंबड, जालना, भोकरदन, घनसावंगी, बदनापूर, मंठा, परतूर या सात ठिकाणी नाफेड आणि राज्य शासनावतीने हमीभाव केंद्र सुरु केली आहे. तूर नोंदणीस तीन वेळा मुदतवाढ देऊनही केंद्रावर शनिवार पर्यंत ७३७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जालना आणि मंठा या दोन केंद्रावर तूर खरेदी सुरु करण्यात आली असून शनिवार पर्यंत ६२९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित पाच केंद्रावर शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली संबंधित शेतकऱ्यांना तूर विक्रीसंदर्भात मेसेज सुध्दा पाठविण्यात आले, असे असतानाही तूर विक्रीसाठी शेतकरी हमीभाव केंद्रावर फिरकतच नसल्याचे चित्र आहे. नाफेडने तुरीला ५६७५ रूपये हमीभाव जाहीर केला आहे.खुल्या बाजारात तुरीला ४८०० ते ५००० रूपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. यामुळे शेतकºयांना २५० ते ३५० आर्थिक फटका बसत आहे.तूर विकल्यानंतर नाफेडकडून पैसे मिळण्यास दोन ते तीन महिने विलंब होतो. वेळेत पैसे न मिळाल्याने शेतक-यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याची खंत शेतक-यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना मात्र हमीभाव केंद्रावर खरेदीचा दुष्काळ आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्ड