शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

धावडा येथे लांडग्यांच्या हल्ल्यात अकरा शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:52 IST

शेतवस्तीवरील गोठ्यात असलेल्या शेळ्यावर शुक्रवारी रात्री तीन लांडग्यांनी हल्ला करून अकरा शेळ्यांना ठार केल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कधावडा : शेतवस्तीवरील गोठ्यात असलेल्या शेळ्यावर शुक्रवारी रात्री तीन लांडग्यांनी हल्ला करून अकरा शेळ्यांना ठार केल्याची घटना घडली. परिसरात वारंवार हिंसक प्राण्यांचे हल्ले होत असताना याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.शेतकरी उषा नारायण टेंभरे यांच्या शेतवस्तीवर जनावरांच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे शेळ्या बांधल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्री अचानक लांडग्यांनी अकरा शेळ्यांचा फडशा पाडला. यात सात मोठ्या आणि चार पिल्लावर हल्ला करून ठार केले.यात गायीचे एक वासरुही जखमी झाले आहे. धावडा परिसरात मोठ्या प्रमाणात वनपरिसर आहे. परिसरात अनेक वन्य प्राण्यांचा वावर आहे. हे प्राणी शेतवस्तीवर हल्ला होण्याची परिसरातील ही तिसरी घटना आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरी