शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

बोगस बियाणांना आळा घालण्यासाठी आठ पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:51 IST

बोगस (वांझ) बियाणांना आळा घालण्यासाठी कृषी विभागातर्फे जिल्ह्यात ८ पथके तयार करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काही दिवसांवर खरीप हंगाम आला आहे. मृग नक्षत्रास उद्यापासून सुरूवात होत आहे. यामुळे अनेक शेतकरी बी-बियाणे खरेदीच्या तयारीला लागले आहेत. याच संधीचा फायदा घेत अनेक बी-बियाणे विक्रेते शेतकऱ्यांना बोगस (वांझ) बियाणांची विक्री करू शकतात, यामुळे या बोगस (वांझ) बियाणांना आळा घालण्यासाठी कृषी विभागातर्फे जिल्ह्यात ८ पथके तयार करण्यात आली आहेत.गेल्या दोन- तीन वर्षांपासून बळीराजा मोठ्या हिमतीने खरिप व रब्बी हंगामाची पेरणी करित आहे. मात्र, सतत दुष्काळ पडत असल्याने पिकांचा पाळापाचोळा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी दरवर्षी निराषाच पडत आहे.यंदाही वरूनराज चांगला बरसेल आणि पिक जोमाने येईल, या आशेनं बळीराजा खरिप हंगामाच्या तयारीला लागल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे. १ जूनपासून बीड, हिंगोळी, परभणी, जालना आदी जिल्ह्यामध्ये पावसाचा शिडकाव होण्याला सुरूवात झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतक-यांची बि- बियाणांच्या खरेदीची लगबग सुरू आहे. परंतु, अनेकदा शेतक-यांना विविध प्रकारची लालस (प्रलोभने) दाखवून बोगस बियाणांची विक्री विक्रेत्यांकडून केली जावू शकते, यामुळे यंदा कृषी विभाग सतर्क झाला असून तालुकास्तरीय सात व जिल्हास्तरीय एक अशी आठ पथके तयार करण्यात आली आहेत.या एका पथकात ४ अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. या पथकाला बोगस बियाणांची विक्री होत असल्याची माहिती प्राप्त होताच पथकातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी जावून या बाबींची खात्री करणार आहेत.यात जर कोणी दोषी आढळून आला तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.अशी होते बियाणांची विक्री : बोगस बियाणे अनेकदा कृषी सेवा केंद्रामार्फत चोरून विकल्या जातात. खरेदीदारला बियाणे खरेदी केल्याची पावती दिली जात नाही. चांगले व दर्जेदार बियाणे आहे. हेच बियाणे आमच्या विश्वासावर खरेदी करा, असे बियाणे विक्रेते सांगून कमी- जास्त पैशांमध्ये बियाणांची विक्री करतात. तसेच अनेकदा बियाणांना कलर देवून आकर्षीत पॅक बनवून बोगस कंपण्यांची नावे टाकून बियाणांची विक्री केली जाते.

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकारMarketबाजार