शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भोकरदन तालुक्यात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST

ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षीय राजकारणापेक्षा गट, वाडा, खूंट, भाऊबंदकीच्या मुद्यांवरच अधिक भर देऊन लढविली जाते. तालुक्यातील ९१ पैकी ७२ ...

ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षीय राजकारणापेक्षा गट, वाडा, खूंट, भाऊबंदकीच्या मुद्यांवरच अधिक भर देऊन लढविली जाते. तालुक्यातील ९१ पैकी ७२ ग्रामपंचायती या भाजपच्या ताब्यात आहे. तर १९ ग्रामपंचायती राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस व इतर पक्षांच्या ताब्यात होत्या. गेल्या वेळी राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे गावाचा विकास व निधी मिळविण्यासाठी अनेकांनी भाजपात प्रवेश केला होता. त्याचा फायदा लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला झाला होता. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. सध्या तरी तालुक्यात भाजपा विरुद्ध आघाडी अशीच निवडणूक होण्याची चिन्हे दिसत आहे. गेल्या निवडणुकीत ९२ पैकी ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. यात बानेगाव, दगडवाडी, दावतपूर, मालखेड, आणवा पाडा, धोंडखेडा, मुठाड, सुभानपूर, दहिगाव या गावांचा समावेश आहे. यावेळी सुध्दा काही गावात निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी बैठका होत आहे. तालुक्यातील जवखेडा खु. व मानापूर या दोन गावाच्या निवडणुका गेल्या ३० वर्षांपासून बिनविरोध होत आहे.

------------------------------------------------