शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच देश तंत्रज्ञानात अग्रेसर-गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:02 IST

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत आज तंत्रज्ञानात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत आज तंत्रज्ञानात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भांदरगे हे होते. तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस कल्याण दळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र राख, जिल्हा सरचिटणीस आलमखान पठाण, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आनंद लोखंडे, माजी नगरसेवक वैभव उगले, गोविंद बोराडे, संजय भगत, शिवराज जाधव, नदीम बांबूवाले आदींची उपस्थिती होती.गोरंट्याल म्हणाले की, राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. माहिती व तंत्रज्ञान हा त्याचाच एक भाग असून माहिती तंत्रज्ञानाला दिलेल्या महत्वामुळेच आज भारताने विविध क्षेत्रात चौफेर प्रगती केली असून, जगाच्या पाठीवर भारताला तंत्रज्ञान क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र राख यांनी केले. याप्रसंगी गणेश वाघमारे, जॉर्ज उगले, नदीम पहेलवान, आकाश लाखे, मनोज गुडेकर, गोपाल चित्राल, सी. के. डोईफोडे, म्हस्के, अफजल सौदागर, एहतेशाम मोमीन, अनिस चाऊस यांच्यासह काँग्रेस समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेस