शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तीन महिन्यात २८०० जणांना कुत्र्यांचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:24 IST

शहरासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत चालला आहे

विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत चालला आहे. गेल्या तीन महिन्यात मोकाट कुत्र्यांनी जालना जिल्हाभरात दोन हजार ८०० जणांना चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांना लस देण्यात आली असल्याचे घाटी प्रशासन व आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्रे शहरातील गांधी चमन, रेल्वेस्टेशन, बसस्थानक, औरंगाबाद चौफुली इ. प्रमुख परिसरात रात्री टोळक्याने सर्रास फिरतात.दुचाकी व पादचारी व्यक्ती येताच मोकाट कुत्रे पाठलाग करतात. हीच परिस्थिती ग्रामीण भागात देखील आहे. नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत ग्रामीण भागातील दोन हजार १६५ तर जालना शहरात ६३५ अशा एकूण दोन हजार ८०० जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. तसेच या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता कुत्र्यांकडून नागरिकांवर होणारे हल्ले वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नगरपरिषदेने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे. गेल्या काही महिन्यांत ग्रामीण भागासह शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा मुख्य रस्त्यावरून ये - जा करताना वाहनचालकास व पादचाऱ्यांना कुत्रे चावा घेतात. कुत्र्यांनी चावा घेतल्याने एक म्हैस दगावल्याची घटना कुंभारपिंपळगाव येथे घडली आहे.

टॅग्स :dogकुत्राJalana Muncipalityजालना नगरपरिषद