शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

दिंडी मार्गात राजकारण नको; वारक-यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:00 IST

शेगाव ते पंढरपूर या दिंडी मार्गाला शेतकरी संघटनेचा विरोध नाही. मात्र, रस्त्यासाठी ज्या शेतक-यांच्या जमीन संपादित होणार आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळावा; अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी परतूर येथे आयोजित मेळाव्यात व्यक्त केली. तर हजारो भाविकांच्या श्रद्धेच्या विषय असणा-या या मार्गात राजकारण करू नये, असे निवेदन वारक-यांनी खा. शेट्टी यांना वाटूर येथे दिले.

जालना/परतूर : शेगाव ते पंढरपूर या दिंडी मार्गाला शेतकरी संघटनेचा विरोध नाही. मात्र, रस्त्यासाठी ज्या शेतक-यांच्या जमीन संपादित होणार आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळावा; अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी परतूर येथे आयोजित मेळाव्यात व्यक्त केली. तर हजारो भाविकांच्या श्रद्धेच्या विषय असणा-या या मार्गात राजकारण करू नये, असे निवेदन वारक-यांनी खा. शेट्टी यांना वाटूर येथे दिले.शनिवारी परतूर येथे सभेनिमित्त आलेल्या खा. शेट्टी यांची वाटूर फाटा येथे वारक-यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. दिंडी मार्गात विनाकारण राजकारण आणले जात आहे. स्वत: ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मूठभर लोक दिंडीमार्ग रोखण्याचे काम करीत आहेत.वाटूर, परतूर, आष्टी, लोणी, माजलगाव हा रस्ता १९७२ मध्ये बनला होता. त्यामुळे हा रस्ता नव्याने होणे वारक-यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्याचा मोबदला आता देता येत नसेल तर अशा शेतक-यांनी कोर्टात जाऊन आपली बाजू मांडावी, परंतु शेगाव- पंढरपूर हा दिंडी मार्गात अडथळा निर्माण करू नये असे निवेदनात म्हटले आहे.परतूर येथे आयोजित मेळाव्यातही खा. शेट्टी यांनी दिंडी मार्गाबाबत भूमिका स्पष्ट केली.या वेळी ह.भ.प. रामकिशन नानवटे, भरत खोसे , रामराव ढवळे, बबन, पांडुरंग महाराज, बंडू धुपा पवार, साळिकराम नानवटे, प्रेमसिंग महाराज, ज्ञानेश्वर सोळंके, कारभारी सातपुते, रामदास सुरनर, बालचंद्र बच्छिरे, दगडोबा चांदणे, अशोक दाभाडे, रमेश वायाळ, दिनकर काकडे, मच्छिंद्र राऊत, दत्ता महाराज कुटनीकर, भास्कर टकले, ओमप्रकाश जाधव, यांच्यासह वारक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.