शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

दिंडी मार्गात राजकारण नको; वारक-यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:00 IST

शेगाव ते पंढरपूर या दिंडी मार्गाला शेतकरी संघटनेचा विरोध नाही. मात्र, रस्त्यासाठी ज्या शेतक-यांच्या जमीन संपादित होणार आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळावा; अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी परतूर येथे आयोजित मेळाव्यात व्यक्त केली. तर हजारो भाविकांच्या श्रद्धेच्या विषय असणा-या या मार्गात राजकारण करू नये, असे निवेदन वारक-यांनी खा. शेट्टी यांना वाटूर येथे दिले.

जालना/परतूर : शेगाव ते पंढरपूर या दिंडी मार्गाला शेतकरी संघटनेचा विरोध नाही. मात्र, रस्त्यासाठी ज्या शेतक-यांच्या जमीन संपादित होणार आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळावा; अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी परतूर येथे आयोजित मेळाव्यात व्यक्त केली. तर हजारो भाविकांच्या श्रद्धेच्या विषय असणा-या या मार्गात राजकारण करू नये, असे निवेदन वारक-यांनी खा. शेट्टी यांना वाटूर येथे दिले.शनिवारी परतूर येथे सभेनिमित्त आलेल्या खा. शेट्टी यांची वाटूर फाटा येथे वारक-यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. दिंडी मार्गात विनाकारण राजकारण आणले जात आहे. स्वत: ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मूठभर लोक दिंडीमार्ग रोखण्याचे काम करीत आहेत.वाटूर, परतूर, आष्टी, लोणी, माजलगाव हा रस्ता १९७२ मध्ये बनला होता. त्यामुळे हा रस्ता नव्याने होणे वारक-यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्याचा मोबदला आता देता येत नसेल तर अशा शेतक-यांनी कोर्टात जाऊन आपली बाजू मांडावी, परंतु शेगाव- पंढरपूर हा दिंडी मार्गात अडथळा निर्माण करू नये असे निवेदनात म्हटले आहे.परतूर येथे आयोजित मेळाव्यातही खा. शेट्टी यांनी दिंडी मार्गाबाबत भूमिका स्पष्ट केली.या वेळी ह.भ.प. रामकिशन नानवटे, भरत खोसे , रामराव ढवळे, बबन, पांडुरंग महाराज, बंडू धुपा पवार, साळिकराम नानवटे, प्रेमसिंग महाराज, ज्ञानेश्वर सोळंके, कारभारी सातपुते, रामदास सुरनर, बालचंद्र बच्छिरे, दगडोबा चांदणे, अशोक दाभाडे, रमेश वायाळ, दिनकर काकडे, मच्छिंद्र राऊत, दत्ता महाराज कुटनीकर, भास्कर टकले, ओमप्रकाश जाधव, यांच्यासह वारक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.