शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

समाजाने काळानुरुप बदलावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:46 IST

मराठा समाजाने काळानुरुष बदल स्वीकारून समाजातील धनवंतांनी उद्योग, व्यवसायात गुंतवणूक करुन रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे आद सात ठराव शनिवारी येथे आयोजित विभागीय मराठा प्रतिनिधी परिषदेत घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाजाने काळानुरुष बदल स्वीकारून समाजातील धनवंतांनी उद्योग, व्यवसायात गुंतवणूक करुन रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे आद सात ठराव शनिवारी येथे आयोजित विभागीय मराठा प्रतिनिधी परिषदेत घेण्यात आले.अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने जालन्यात प्रथमच मराठा प्रतिनिधी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आ. राजेश टोपे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, विनायक पवार, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपसभापती भास्करराव दानवे, विष्णू पाचफुले, डॉ. संजय लाखे पाटील, जयंत भोसले, अ‍ॅड. हरी काकडे, संयोजक अरविंद देशमुख, स्वागताध्यक्ष जगन्नाथ काकडे, अशोक पडुळ, अ‍ॅड. लक्ष्मण उढाण, मुरलीधर शेजुळ, शैलेश देशमुख, संतोष कºहाळे, संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्ज्वलनाने परिषदेचे उघाटन करण्यात आले.उल्लेखनीय कार्याबद्दल परिषदेर्फे डॉ. संजय लाखे पाटील, विश्वासराव भवर, दत्तात्रय काटे, दीपक मोरे, रावसाहेब कोल्हे, भागवत ठोंबरे, भास्कर मगर, संतोष कोलट, निकीता कुबेर ओमप्रकाश भिसे उद्धव काळपे, विनायक भानूसे यांचा सत्कार करण्यात आला.सात ठरावउच्च शिक्षणासाठी समाजाने शिष्यवृत्ती फंड निर्माण करावा, सुशिक्षितांनी मराठा कुटुंबांना मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, सामुदायिक विवाहाचा पुरस्कार करावा, उद्योजकांनी अनुभवाचा फायदा समाजातील गरजुंना द्यावा, सोशल मिडीयाचा वापर सकारात्मक करावा आदी सात ठराव परिषदेत घेण्यात आले.