शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दुष्काळी अनुदानाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:21 IST

कमी पर्जन्यमानामुळे जिरायत आणि फळबागेचे झालेले मोठे नुकसान तसेच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शनिवारी येथील तहसील कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे जिरायत आणि फळबागेचे झालेले मोठे नुकसान तसेच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शनिवारी येथील तहसील कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला.यावेळी सामान्य प्रशासनाने उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, तहसीलदार डॉ. बिपिन पाटील, नायब तहसीलदार अतुल निकम, निराधार विभागाच्या नायब तहसीलदार आर.बी. चामनर, महसूलचे नायब तहसीलदार गणेश पोलास आदी उपस्थित होते. पर्जन्यमान कमी झाल्याने खरीप, रबी आणि फळबागेचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी संकटात सापडले. यामुळे शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. महसूल प्रशासनाने खरीप आणि फळबागेचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या याद्या तयार करण्याचे काम सध्या महसूल प्रशासनाकडून युध्दपातळीवर सुरु आहे. जालना तालुक्यातही दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. जालना तालुक्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात नुकसानीचे भरपाईसाठी १६ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. शनिवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तहसील कार्यालयात भेट देऊन दुष्काळी अनुदानाच्या यादी, आणि प्रधानमंत्री किसान योजनेच्या याद्याचा आढावा घेतला.रविवारी राहणार तहसील कार्यालय सुरुजालना तालुक्यासाठी दुष्काळी अनुदानाचे १६ कोटी रुपये तहसील प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्यापैकी १३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतक-यांच्या याद्यांचे वाटप तात्काळ करावे यासाठी रविवारी देखील तहसील कार्यालय सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Jalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाcollectorजिल्हाधिकारीgovernment schemeसरकारी योजना