शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दुष्काळी अनुदानाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:21 IST

कमी पर्जन्यमानामुळे जिरायत आणि फळबागेचे झालेले मोठे नुकसान तसेच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शनिवारी येथील तहसील कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे जिरायत आणि फळबागेचे झालेले मोठे नुकसान तसेच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शनिवारी येथील तहसील कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला.यावेळी सामान्य प्रशासनाने उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, तहसीलदार डॉ. बिपिन पाटील, नायब तहसीलदार अतुल निकम, निराधार विभागाच्या नायब तहसीलदार आर.बी. चामनर, महसूलचे नायब तहसीलदार गणेश पोलास आदी उपस्थित होते. पर्जन्यमान कमी झाल्याने खरीप, रबी आणि फळबागेचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी संकटात सापडले. यामुळे शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. महसूल प्रशासनाने खरीप आणि फळबागेचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या याद्या तयार करण्याचे काम सध्या महसूल प्रशासनाकडून युध्दपातळीवर सुरु आहे. जालना तालुक्यातही दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. जालना तालुक्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात नुकसानीचे भरपाईसाठी १६ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. शनिवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तहसील कार्यालयात भेट देऊन दुष्काळी अनुदानाच्या यादी, आणि प्रधानमंत्री किसान योजनेच्या याद्याचा आढावा घेतला.रविवारी राहणार तहसील कार्यालय सुरुजालना तालुक्यासाठी दुष्काळी अनुदानाचे १६ कोटी रुपये तहसील प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्यापैकी १३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतक-यांच्या याद्यांचे वाटप तात्काळ करावे यासाठी रविवारी देखील तहसील कार्यालय सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Jalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाcollectorजिल्हाधिकारीgovernment schemeसरकारी योजना