शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाणी असूनही पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:33 IST

अंबड तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला खरिपातील पिके जगविण्यासाठी प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आले. परंतु महा लोडशेडींगमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा गलथान कारभार : शेतकरी हैराण, वीज पुरवठा सुरु करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला खरिपातील पिके जगविण्यासाठी प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आले. परंतु महा लोडशेडींगमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.परतीच्या पावसाचा प्रवास संपल्याने पाऊस येईल, हि अशाही कोरडी पडली आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीलाच आलेल्या जेमतेम पावसावरच शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली. परंतु, पाऊस नसल्याने कपाशी, ऊस, तुर, मूग, बाजरी, सोयाबीन आदी पिकांची मोठ्या प्रमाणात वाढ खुंटली तर बहुतांश ठिकाणी ऊभी पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. परतीच्या पावसाने ही दिलासा दिला नाही. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जेमतेम राहिलेले पिकेही तीव्र उन्हामुळे वाळून केली. तूर व कपाशीचे पाते व फुले गळून पडत आहेत. शेतकºयांची पिके वाचावी यासाठी प्रशासनाने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला आठ दिवसापासून सोडले. परंतु, वारंवार वीज जात असल्याने या पाण्याचा उपयोग मात्र होताना दिसत नाही. महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार व नियोजनाचा अभाव असल्याने गेल्या आठ दिवसापासून एक तास हि सुरळीत वीज पुरवठा झाला नसल्याचे शेतकरी सांगत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे कालव्यातून पाणी उपसा करणाºया शेतकºयांना एक गुंठा हि क्षेत्र या आठ दिवसात भिजवता आले नाही.कृषी पंपासाठी वीज पुरवठा करणाºया विद्युत वाहिन्यांमध्ये नेहमी बिघाड होऊन वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच अपुºया वीज दाबामुळे कृषी पंप चालत नसल्याने या परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.शेतकरी हैराणकालव्याला पाणी असूनही कृषी पंपाला वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. पिके डोळ््यात देखत वाळून जात असल्याने शेतकºयांची अवस्था केविलवाणी झाली आहे.याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.जालना : लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची मागणीशेतकºयांना शेतीसाठी डाव्या कालव्याला पाणी सोडले खरे, पण विज गुल होत आहे. एका हाताने दिले, दुसºया हाताने नेले, अशी म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. इतर वेळी कुठल्याही कामावरून श्रेयबाजीसाठी पुढे येणारे राजकीय नेते शेतकºयांच्या या प्रश्रांवर गप्प का बसले? का कोणी वीजपुरवठा सुरळीतपणे सुरु करण्यास पुढे येईना? असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्रmahavitaranमहावितरण