शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

पाणी भरपूर असूनही रोपवाटिका करपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:38 IST

अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने वन प्रशिक्षण संस्थेतील सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका पाण्याअभावी करपून चालली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रोपवाटिकेला देण्यासाठी भरपूर पाणी आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने वन प्रशिक्षण संस्थेतील सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका पाण्याअभावी करपून चालली आहे.येथील वन प्रशिक्षण संस्थेत सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेत सागवान, महू, चिंच, जांभूळ, लिंब यांसह विविध ४७ प्रकारची हजारो रोपटे आहेत. या रोपट्यांना पाणी देण्यासाठी येथे शेततळे, बोर, विहिरी आहेत. यांना सध्याही भरपूर पाणी असल्याचे येथील मजूर कामगारांनी सांगितले. रोपवाटिकेला पाणी देण्याचे योग्य नियोजन सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाºयांनी केलेले नाही. यामुळे रोपवाटिकेतील रोपट्यांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने त्यातील काही रोपे करपली आहेत.या रोपट्यांची काळजी घेण्यासाठी विशेष म्हणजे सध्या येथे २० महिला-पुरूष मजूर कार्यरत आहे. यातील प्रत्येकाला दिवसाकाठी २५० रूपये रोजंदारी शासनाकडून दिली जाते. या रोपवाटिकेला पाणी देण्यासाठी ठिबक व स्प्रिंगलर यांचा उपयोग केला जात आहे. पण, अधिकाºयांनी सर्व काही रोपवाटिकेचे काम मजुरांवर सोपविल्याचे दिसत आहे. एकूणच रोपवाटिकेला प्रत्यक्ष भेट दिल्यावर अनेक धक्कादायक प्रकार पुढे आले. सर्व कामे ही मजुरांवरच सोपविल्याचे दिसून आले.दिवसेंदिवस पर्यावरणाचा ºहास होत आहे. यामुळे दुष्काळासह विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने दरवर्षी पावसाळ््यामध्ये शासनातर्फे महावृक्ष मोहिमेअंतर्गत हजारो रोपे लावली जातात. येणाºया पावसाळ््यातही मोठ्या प्रमणात वृक्ष लागवड करण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे येथील रोपट्यांची सध्या प्रशासनाकडून देखभाल केली जात असून नव्याने काही रोपटी लावली जात आहेत. पण, जुन्या रोपट्यांकडे दुर्लक्ष होत चालले आहे. एकूणच वृक्ष लागवडीला प्राधान्य देत असतानाच हे सर्व गंभीर सुरू आहे.स्थलांतरित कार्यालय सापडेनासामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय काही दिवसांपूर्वी पांगारकरनगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परंतु, याची सर्वसामान्यांना कसलीही माहिती नाही. यामुळे अनेकजण दिवसभर शहरातच कार्यालय पाहत फिरतात. पण, त्यांना कार्यालय सापडत नाही. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय हरवले म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेष म्हणजे कार्यालयाचा पत्ता विचारण्यासाठी किंवा काही कामासाठी अधिकाºयांना संपर्क केल्यास त्यांचा मोबाईल संपर्क क्षेत्रा बाहेर असल्याचे दिसून येते.

टॅग्स :forest departmentवनविभागNatureनिसर्गenvironmentवातावरण