शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

पाणी भरपूर असूनही रोपवाटिका करपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:38 IST

अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने वन प्रशिक्षण संस्थेतील सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका पाण्याअभावी करपून चालली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रोपवाटिकेला देण्यासाठी भरपूर पाणी आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने वन प्रशिक्षण संस्थेतील सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका पाण्याअभावी करपून चालली आहे.येथील वन प्रशिक्षण संस्थेत सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेत सागवान, महू, चिंच, जांभूळ, लिंब यांसह विविध ४७ प्रकारची हजारो रोपटे आहेत. या रोपट्यांना पाणी देण्यासाठी येथे शेततळे, बोर, विहिरी आहेत. यांना सध्याही भरपूर पाणी असल्याचे येथील मजूर कामगारांनी सांगितले. रोपवाटिकेला पाणी देण्याचे योग्य नियोजन सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाºयांनी केलेले नाही. यामुळे रोपवाटिकेतील रोपट्यांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने त्यातील काही रोपे करपली आहेत.या रोपट्यांची काळजी घेण्यासाठी विशेष म्हणजे सध्या येथे २० महिला-पुरूष मजूर कार्यरत आहे. यातील प्रत्येकाला दिवसाकाठी २५० रूपये रोजंदारी शासनाकडून दिली जाते. या रोपवाटिकेला पाणी देण्यासाठी ठिबक व स्प्रिंगलर यांचा उपयोग केला जात आहे. पण, अधिकाºयांनी सर्व काही रोपवाटिकेचे काम मजुरांवर सोपविल्याचे दिसत आहे. एकूणच रोपवाटिकेला प्रत्यक्ष भेट दिल्यावर अनेक धक्कादायक प्रकार पुढे आले. सर्व कामे ही मजुरांवरच सोपविल्याचे दिसून आले.दिवसेंदिवस पर्यावरणाचा ºहास होत आहे. यामुळे दुष्काळासह विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने दरवर्षी पावसाळ््यामध्ये शासनातर्फे महावृक्ष मोहिमेअंतर्गत हजारो रोपे लावली जातात. येणाºया पावसाळ््यातही मोठ्या प्रमणात वृक्ष लागवड करण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे येथील रोपट्यांची सध्या प्रशासनाकडून देखभाल केली जात असून नव्याने काही रोपटी लावली जात आहेत. पण, जुन्या रोपट्यांकडे दुर्लक्ष होत चालले आहे. एकूणच वृक्ष लागवडीला प्राधान्य देत असतानाच हे सर्व गंभीर सुरू आहे.स्थलांतरित कार्यालय सापडेनासामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय काही दिवसांपूर्वी पांगारकरनगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परंतु, याची सर्वसामान्यांना कसलीही माहिती नाही. यामुळे अनेकजण दिवसभर शहरातच कार्यालय पाहत फिरतात. पण, त्यांना कार्यालय सापडत नाही. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय हरवले म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेष म्हणजे कार्यालयाचा पत्ता विचारण्यासाठी किंवा काही कामासाठी अधिकाºयांना संपर्क केल्यास त्यांचा मोबाईल संपर्क क्षेत्रा बाहेर असल्याचे दिसून येते.

टॅग्स :forest departmentवनविभागNatureनिसर्गenvironmentवातावरण