शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

वीज वितरण कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:33 IST

वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलना दरम्यान शेतकऱ्याचा जो मृत्यू झाला, त्या प्रकरणात वीज वितरण कंपनी विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. तसेच वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयास गुरूवारी कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलना दरम्यान शेतकऱ्याचा जो मृत्यू झाला, त्या प्रकरणात वीज वितरण कंपनी विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. तसेच वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयास गुरूवारी कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.या संदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवळी, राज्य उपाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब कदम यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्या काही महिन्यांमध्ये वीज वितरण कंपनीने थकबाकीच्या मुद्यावरून जो वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक वैतागले आहेत.पिकांना पाणी तर सोडाच परंतू गावात वीजच नसल्याने सर्वव्यवहार ठप्प झाले आहेत. दळणही शेजारच्या गावातून दळून आणण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याचे सुरेश गवळी यांनी सांगितले.तर जिल्ह्यात सत्ता केंद्र असताना वीज वितरण कंपनीची वीजपुरवठा तोडण्याची हिंमत होतीच कशी, असा सावाल डॉ. कदम यांनी बोलून दाखवला. गेल्या वर्षभरात वीज कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे सहा जणांना जीव गमवावा लागल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणagitationआंदोलन