शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

‘त्या’ खत कंपन्यांची कसून चौकशी व्हावी- दमानिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 01:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : काही खत उत्पादक कंपन्या सेंद्रिय खतनिर्मिती करताना बनवाट साहित्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या माथी काहीही ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काही खत उत्पादक कंपन्या सेंद्रिय खतनिर्मिती करताना बनवाट साहित्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या माथी काहीही मारत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, नांदेड येथील खत कंपनीच्या मालसह अन्य खत उत्पादन करणाºया कारखान्यांची कसून चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाव्दारे केली.बुधवारी दमानिया या परतूर येथील न्यायालयीन कामासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. तसेच जिल्हाधिका-यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्याच आठवड्यात जालन्यातील दोन खत उत्पादन करणा-या कंपन्यांमध्ये बोगस साहित्याचा वापर करून सेंद्रिय खत असल्याचे भासवले जात होते.या संदर्भात कृषी विभागानेच कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित कंपन्यांच्या प्रयोगशाळांचे तसेच त्यांनी उत्पादीत केलेल्या सर्व खतांचे सँपल घेऊन त्याची उच्चस्तरीय तपासणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.यावेळी त्यांनी राजलक्ष्मी, राधागोविंद, उज्वल, किसान शक्ती, उज्ज्वल बिलेट, सूरजवर्षा इंडट्री आदी कंपन्यांची यादी निवेदनासोबत दिली आहे. या सर्व कंपन्यांवर नांदेड येथील एक बडा उद्योजक संचालक म्हणून कार्य करतो. असेही त्यांनी सांगितले. एकूणच जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या ज्या जमिनी राजकीय वर्तुळातील जवळच्या व्यक्तींनी खरेदी केल्या आहेत. त्याची चौकशी व्हावी असेही दमानिया यांनी यावेळी सांगितले. त्या जमिनींचे व्यवहार रद्द करून त्या मूळ मालकांना देण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. परतूर येथील बागेश्वरी कारखान्याच्या व्यवस्थापनावर दमानिया यांनी काही वर्षांपूर्वी गंभीर आरोप केले केले होते, त्या आरोपा बाबत दमानिया यांना बागेश्वरीच्या प्रशासनाने न्यायालयात ओढले आहे. या संदर्भातील खटल्याची सुनावणी गुरूवारी होती, त्यासाठी त्या परतूर येथे आल्या होत्या. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही १७ जुलैला होणार आहे. यावेळी कैलास फुलारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रanjali damaniaअंजली दमानियाfraudधोकेबाजी