शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

coronavirus : जालन्यात दोघांचा बळी; ३३ जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 21:27 IST

जालना जिल्ह्यात बाधितांची संख्या ५५४ वर गेली आहे.

जालना : जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधित दोन रूग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला. तर जिल्ह्यातील ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुळे आजवर १५ जणांचा बळी गेला असून, बाधितांची संख्या ५५४ वर गेली आहे.

जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातील ८५ वर्षीय व्यक्तीस न्युमोनियाचा त्रास असल्याने २७ जून रोजी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच शहरातीलच नरिमननगर येथील ५५ वर्षीय व्यक्तीच्या मेंदूत रक्तस्त्राव होत असल्याने व इतर त्रास असल्याने २८ जून रोजी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दोन्ही रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचार सुरू असताना दोन्ही रूग्णांचा मंगळवारी सकाळीच मृत्यू झाला.

तर मंगळवारी एकूण ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या बाधित रूग्णांमध्ये विणकर मोहल्ला भागातील सात, हॉटेल अमित जवळील तीन, वसुंधरानगर परिसरातील तीन, संजोग नगर मधील दोन, मस्तगड येथील एक, भरत नगर येथील एक, व्यंकटेशनगर येथील एक, जेपीसी बँक कॉलनीतील एक, बरवार गल्लीतील एक, संभाजी नगरमधील एक, सतकरनगर मधील एक, अकेली मस्जिद जवळील एक, मिशन हॉस्पिटल रोडवरील एक, मंगळबाजार मधील एक, नरीमननगर मधील एक (मयत), खडकपुरा येथील एक, दानाबाजार येथील एक, पानशेंद्रा (ता.जालना) येथील एक, टेंभुर्णी (ता.जाफराबाद) येथील चार अशा एकूण ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

तर रूग्णालयातील यशस्वी उपचारानंतर मंगळवारी १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील ९, अंबड शहरातील चांगलेनगर मधील एक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीनमधील एक जवान, मंगळबाजार मधील दोन, संभाजीनगर मधील दोन अशा एकूण १५ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५५४ वर गेली असून, त्यातील १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ३५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना