शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

अभियांत्रिकीचा तिढा कायम, आयटीआयचे प्रवेश सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:23 IST

अभियांत्रिकी, कृषी तसेच बीफार्मच्या प्रवेशासाठीचे सेतू केंद्र कुचकामी ठरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अभियांत्रिकी, कृषी तसेच बीफार्मच्या प्रवेशासाठीचे सेतू केंद्र कुचकामी ठरले आहेत. या प्रवेशासाठीची वेबसाईट दिली होती, तिचे सर्व्हर नेहमीच डाऊन राहिल्याने अद्यापही अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाचा श्रीगणेशा किमान जालना जिल्ह्यात तरी होऊ शकला नाही. तर या उलट आयटीआयमध्ये प्रवेशासाठी लगबग सुरू असून, आज पर्यंत जवळपास ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे.जालना जिल्ह्यात विचार केल्यास उच्व व तंत्र शिक्षण विभागाने यंदा सेतू सुविधा केंद्र मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नागेवाडी येथे सुरू केले होते.याला आता आठवडा लोटला आहे. असे असतानाच या केंद्रावर अद्याप रजिस्ट्रेशन न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा सुरू उमटत आहे. अनेक पालकांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. असे असूनही त्यात कुठेच फरक पडला नाही. त्यामुळे पुन्हा हे प्रवेश जुन्या पध्दतीने घेण्याची नामुष्की तंत्र शिक्षण विभागावर येणार असल्याचे त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना मन:स्तापनवीन पध्दत लागू करताना तिच्या यशस्वितेची चाचणी घेणे आवश्यक होते, परंतु तसे न करता एका खासगी एजन्सीला हे कंत्राट देऊन राज्य सरकारने आपले हात झटकले आहेत.याचा मोठा मन:स्ताप विद्यार्थ्यांना होत असल्याचे दिसून आले. दररोज शेकडो विद्यार्थी व पालक यांना जालन्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ये-जा करावी लागत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणtechnologyतंत्रज्ञानiti collegeआयटीआय कॉलेज